ग्रामीण परंपरेचा जल्लोष; शिवजयंती निमित्त केळशी समुद्रकिनारी १७ बैलगाड्यांची थरारक शर्यत

शिवतेज मित्र मंडळाचा उपक्रम; आंजर्लेच्या पंकज मयेकर यांचा प्रथम क्रमांक रत्नागिरी/दापोली (केळशी)[प्रतिनिधी: राकेश.चिलबे]दि १५फेब्रुवारी २०२६छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मरणार्थ केळशी समुद्रकिनारी शिवतेज मित्र मंडळ, केळशी यांच्या वतीने भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण क्रीडा परंपरेला उजाळा देणाऱ्या या स्पर्धेला पंचक्रोशीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. RelatedPosts अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव … Continue reading ग्रामीण परंपरेचा जल्लोष; शिवजयंती निमित्त केळशी समुद्रकिनारी १७ बैलगाड्यांची थरारक शर्यत