मारेगाव, प्रतिनिधी, प्रणय खैरे….. 🖊️….. सारथी महाराष्ट्राचा न्यूज………… जाहिरात, व बातमीसाठी संपर्क साधा, सत्याचा आवाज…………
स्थानिक मारेगाव शहरात असलेल्या, नगरपंचायत च्या अर्धवट कामामुळे नागरिकात मोठी नाराजी पसरली आहे, यामागचे कारण नगरपंचायत द्वारे बसविण्यात आलेले लाईटचे खांब हे खांब प्रत्येक गल्ली गोळ्यात तसेच मारेगाव ते वणी व मारेगाव ते यवतमाळ या महामार्गावर असलेल्या दुभाजकावरही थांब उभे करून बरेच दिवस उलटूनही थांब मात्र लाईटच्या प्रतीक्षेत वाट बघत असल्याचे प्रत्यक्ष आढळून येईल त्याचप्रमाणे हे खांब लाईट पेक्षा जाहिरातीचे माध्यम जास्त बनले आहे. या खांबांवर कधी दीप प्रज्वलित होतील याकडे संपूर्ण मारेगाव वासियांचे लक्ष वेधले असून प्रशासनाच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. नगरपंचायत ला आमदार निधी, खासदार निधी, केंद्रशासितनिधी, आणि स्वतः नगरपंचायत ची कर वसुली मिळत असून सुद्धा या अर्धवट कामाकडे अजूनही दुर्लक्ष का होत आहे असा प्रश्नचिन्ह स्थानिक नागरिकांनी आपल्या शब्दात व्यक्त केला आहे. प्राप्त माहितीनुसार .








