आजरा तालुक्यातील बिनशेती (NA) प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी

आजरा | प्रतिनिधी आजरा तालुक्यात सन २०१० ते २०२६ या कालावधीत मंजूर झालेल्या सर्व बिनशेती (N.A.) प्रकरणांची सखोल चौकशी करून ...

कोल्हापूरच्या वैभवात भर : ₹१,५०० कोटींच्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचे भूमिपूजन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ऐतिहासिक सोहळा संपन्न कोल्हापूर | प्रतिनिधी ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या करवीर नगरीसाठी शनिवार, ...

राजर्षी शाहू सायन्स कॉलेज, चांदुर रेल्वे येथे १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न

चांदुर रेल्वे, जि. अमरावती : स्थानिक राजर्षी शाहू सायन्स कॉलेज, चांदुर रेल्वे येथे राष्ट्रीय छात्र सेना (NCC), शारीरिक शिक्षण विभाग ...

पुणे-सोलापूर व पुणे-शिरूर मार्गावरील प्रस्तावित उन्नत मार्गासाठी प्रशासनाचे ‘मायक्रो-प्लॅनिंग’ सुरू

मळद (दौंड) प्रतिनिधी पुणे-सोलापूर (हडपसर-यवत) तसेच पुणे-शिरूर या अत्यंत वर्दळीच्या मार्गांवर प्रस्तावित उन्नत मार्ग (Elevated Corridor) उभारण्याचे काम लवकरच सुरू ...

मुखई–शिक्रापूर परिसरात पावसाची हजेरी; नागरिकांसह बळीराजाला दिलासा

गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनने हुलकावणी दिल्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मान्सूनचे आगमन झाले असले तरी पावसात खंड पडल्याने ...

साई विद्यालय वंधली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी : भारतामध्ये दरवर्षी २१ जून रोजी साजरा करण्यात येणारा आंतरराष्ट्रीय योग दिन यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र ...

वगरवाडीचे सरपंच बबनराव कदम यांच्या मुलाचे अपघाती निधन

वगरवाडी येथील सरपंच बबनराव कदम यांचे चिरंजीव गजानन बबनराव कदम यांचे कपिलेश्वर कारखान्याजवळील बाजार परिसरात झालेल्या बस अपघातात दुर्दैवी निधन ...

मंचर–लोणी–शिरूर व राजगुरूनगर–पाबळ–लोणी शटल बस सेवेला एसटी प्रशासनाची सकारात्मक दखल

लोणी प्रतिनिधी : लोणी, दि. २० जून : मंचर–लोणी–शिरूर तसेच राजगुरूनगर–पाबळ–लोणी या मार्गांवर शटल बस सेवा सुरू करण्याच्या मागणीची महाराष्ट्र ...

परभणीत मोठी दुर्घटना : मानवतजवळील यशवाडी येथे हनुमान मंदिराचा मंडप कोसळला; ४ भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी

परभणी प्रतिनिधी : दि. २० जून २०२६ रोजी परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील यशवाडी येथे एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान अत्यंत दुर्दैवी घटना ...

शरद गावात पाणीटंचाई गंभीर; ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीच्या कारभारावर आरोप

प्रतिनिधी : कळंब तालुक्यातील शरद गावात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत ...

Page 1 of 463 1 2 463

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.