Blog

Your blog category

Puneपुणे के नवले पुल के पास भीषण सड़क दुर्घटना: सात लोगों की मौत, तीन वाहनों में लगी आग –1 की हालत बेहद ज्यादा गंभीर,अन्य घायलअग्निशमन दल का सराहनीय बचाव कार्यपुणे-बेंगलुरु महामार्ग पर आज शाम हुई एक भीषण दुर्घटना में कुछ लोगो की दुर्भाग्यपूर्ण मृत्यु हो गई। पुणे के नरे इलाके में नवले पुल के पास शाम करीब 5:40 बजे हुई इस घटना से पूरे इलाके में हड़कंप मच गया।प्राथमिक जानकारी के अनुसार, महामार्ग पर जा रहे एक बड़े कंटेनर ट्रक का अचानक नियंत्रण खो गया और उसने पीछे के कई वाहनों को ज़ोरदार टक्कर मार दी। इस टक्कर के बाद, कंटेनर में आग लग गई और उसी समय एक चारपहिया वाहन (कार) भी आग की चपेट में आ गया। देखते ही देखते, तीन वाहनों को आग ने घेर लिया, और घटनास्थल पर जलते हुए वाहनों की दुर्गंध और धुएँ के विशाल गुबार फैल गए।घटना की सूचना मिलते ही पुणे अग्निशमन दल के नियंत्रण कक्ष में अफरा-तफरी मच गई। तत्काल सिंहगढ़, नवले, कात्रज, एरंडवणे टैंकर, मुख्यालय से रेस्क्यू वैन और पीएमआरडीए की दो फायरगाड़ियों — कुल मिलाकर आठ अग्निशमन गाड़ियां — घटनास्थल के लिए रवाना हुईं।मौके पर पहुँचने पर जवानों ने देखा कि दो कंटेनर और एक कार पूरी तरह से आग की चपेट में हैं। जवानों ने तुरंत पानी की बौछार शुरू की और अथक प्रयासों के बाद आग पर काबू पाया।दुर्भाग्यवश, आग बुझने के बाद कंटेनर से दो पुरुष, जबकि कार से दो पुरुष, दो महिलाएं और एक छोटी बच्ची — ऐसे कुल सात लोगों के शव बाहर निकाले गए।एक व्यक्ति बेहद गंभीर हालत में अस्पताल ले जाया गया है।।।मरने वालो का आंकड़ा बढ़ सकता है।।उपस्थित नागरिकों द्वारा दी गई जानकारी के अनुसार, आग लगने से पहले कंटेनर ने पीछे के कई वाहनों को टक्कर मारी थी, जिसके कारण इस दुर्घटना में कुछ लोगों के गंभीर रूप से घायल होने की आशंका है। घायलों को तत्काल नज़दीकी अस्पताल में भर्ती कराया गया है और उनका इलाज जारी है।बचाव कार्य में शामिल लोगइस बचाव कार्य में अग्निशमन दल के मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, साथ ही चार अधिकारी और लगभग 40 जवानों ने बहादुरी से भाग लिया। उन्होंने जान जोखिम में डालकर आग पर काबू पाया और शवों को बाहर निकाला देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी:– “घटनास्थल पर पहुँचने पर आग बहुत भीषण थी। तीन वाहनों में विस्फोटक स्थिति बन गई थी। जवानों ने तत्काल प्रतिक्रिया देते हुए आग को नियंत्रण में किया…इस बीच, पुणे पुलिस आयुक्त अमितेश कुमार, डीसीपी संभाजी कदम पहुंचे#punecity #pune #punediaries #fire #roadaccident #roadaccidents

Read more

रिसोडशहर प्रतिनिधिनगरपरिषद निवडणुक नगर अध्यक्ष कोणाला उमेदवार मिळते नागरिकांचे चर्चा चालू आहेमा विकास आघाडी कोण उमेदवार मिळते लक्ष लागेला आहे शहरात विकास करावा असे नागरिकाचे चर्चा आहे आजी माजी नगरसेवक व कार्य कते नागरिंकाचे चा संवाद करत आहे निवंडूकाचे रिगणात अनेक नविन उमेदवार उभे राहात आहेआपले नसीब शहराती ल जनताकोणाकडे कौल देते एक गुडलक आहे आपल्या वार्डात कोणत्या कोणी उभे राहते हे निश्चित झाले नाही पण आपले नगरसेवक व कायंकते कामाला लागले आहे निवडणुक यादी घोषित होणार 7नो,निवडणुक नामनिदैशन दाखल करण्याची तारिख 10नोव्होबर दाखल करण्याची मुदत अंतिम 17नोव्हेबर2025 नामनिदैशनछाननी 18नोव्हेबर माघारी घेण्याची अंतिम मुदत 21नोव्हेबर 2025अपील असलेल्या ठिकाणी नामनिदैशन माघारीची अंतिम मूदत 25नोव्हेबर 2025 निवडणुक चिन्ह नेमणुक देण्यातचा तसेच अतिंमरित्या निवडणुक लढविणाया उमेदवारांची यादी 26नोव्होबर 2025मतदानाचा दिवस दोननिवडणुक डिसेबर2025निवडणुकमतमोजणी दिवस तीन डिसेंबर 2025

Read more

नागपूर: ७० कोटी रुपयांची बँक फसवणूक? गरीब मजुरांच्या नावावर बनावट कर्ज मंजूर!

या टोळीने नागपूरच्या वाठोडा परिसरातील रहिवासी वनश्री तरोणे हिच्या नावाने आयसीआयसीआय बँकेतून ७ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्ज मंजूर...

Read more

सारथी महाराष्ट्राचा सावनेर तालुका प्रतिनिधी नरेश कनोजे 7720849404 नागपूर, रविवार, २ नोव्हेंबर २०२५ चनकापूर वेकोली (wcl) वसाहतीवर बुलडोजर ची कार्यवाहि...

Read more

कुरुंदवाड गावचे नाव देश पातळीवर नेणारे खेळाडू. संचित व सुमित दोन जुळ्या भावाने मॉडर्न पेंटयाथलॉन मध्ये नाव रोशन केले…प्रतिनिधी:-दरिकांत कोळेकर. शिरोळ तालुका. सारथी महाराष्ट्राचा न्यूज.कुरुंदवाड :- श्री. दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड येथे 11 वी मध्ये शिकणारे. चि. संचित व चि. सुमित इरगोंडा बंडगर दोन जुळ्या भावांनी सध्या झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत जिल्हास्तर, जिंकून सांगली येते पार पडलेल्या विभागास्तर क्रीडा स्पर्धेत मॉडर्न पेंट्याथलॉन मध्ये निवड होऊन अहिल्यानगर येते दिनांक 05/11/2025 रोजी राज्यस्तरीय स्पर्धे साठी निवड झाली आहे. कुरुंदवाड शहरात चि. संचित व सुमित या दोन भावांनी केलेल्या यशाबद्दल कौतुकांचा वर्षाव होत आहे. एकामी कॉलेज चे प्राचार्य.संस्थे चे अध्यक्ष. क्रीडा शिक्षक श्री. सुशांत कुमार गडदे,, रनिंग कोच श्री. नवनाथ पुजारी सर शिरोळ,स्विमिंग कोच श्री. नामदेव नलवडे,, संदीप पाटील सर जयसिंगपूर K A S ग्रुप कुरुंदवाड, कृष्णा पंचगंगा ग्रुप,आजी नकुशी बंडगर, श्री.सविता इरगोंडा बंडगर आई वडील, सौ व श्री. काका काकू तसेच विशेष सहकार्य मा. श्री. बाबासो सावगावे. सौ,माधुरी सावगावे श्री, अशोक सावगावे. तसेच सर्व बंडगर,व नाईक कुटुंबीय व यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.चि. संचित इरगोंडा बंडगर व चि. सुमित इरगोंडा बंडगर. या दोघांच्या यशाबद्दल अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Read more

ऊस दाराबाबत उबाठा गट शिवसेना व राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष(.s p) शेतकरी संघटना, शेतकरी बांधब यांच्या वतीने गाव बंद हाकेस नागरिकांचा प्रचंड पाठींबा…. प्रतिनिधी:-दरिकांत कोळेकर. शिरोळ तालुका. सारथी महाराष्ट्राचा न्यूज. कुरुंदवाड :- आज रविवार दिनांक 02/ 11 /2025 रोजी. ऊस दराबाबत शेतकरी संघटना व उबाठा गट शिवसेना तसेच सर्व पक्षीय यांच्या वतीने साखर कारखान्याने जाहीर केलेले 3400/- रुपये दराच्या विरोधात कुरुंदवाड नगरपालिका समोर एकत्र येऊन ऊस परिषदेत ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांना ऊस दरास 4000/- पर्यत द्यावे यासाठी चर्चा करून दिनांक 02/11/2025 रोजी कुरुंदवाड बंद ची हाक दिली होती. त्यानुसार मोटार सायकल रॅलीचे जनजागृती यशस्वीरित्या पार पडली . कुरुंदवाड नगरपालिकेसमोर रॅली आल्यानंतर शेतकरी संघटना व शिवसेना उबाठा गट, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष. इतर संघटना,शेतकरी बांधव यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले होते. शहर प्रमुख श्री बाबासाहेब सावगावे. तसेच शेतकरी संघटनेचे नेते मा. अण्णासो चौगुले यांनी आवाहन केले होते त्यानुसार सर्व दुकानदार, व्यापारी लघु उदयोग या सहभागी झाले होते.यावेळी शिरोळ येथील अंकुश संघटनाचे मा. श्री.धनाजीराव चुडमुंगे शिरोळ यांना झालेली मारहाण याचा तीव्र निषेध करतो असे सावगावे म्हणाले.साखर कारखान्याने जाहीर केलेले दर हे शेतकऱ्यांना परवडणारी नाहीत.साखर कारखान्याचा निषेध व्यक्त केले. स्वातंत्र्य सेनानी आलासे काका अर्बन बँकेचे माजी चेअरमन मा. श्री. अरुण आलासे यांनी सध्या शेतकऱ्यांना शेती परवडणारी नाही. ऊस दरा विषयी लेखा – जोखा मांडला.हिशोबच सादर केले.त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन. मा. जिल्हाधिकारीसो,यांच्या उपस्थितीत साखर कारखानदार व सर्व संघटना यांचे प्रतिनिधी यांची बैठक लावावी त्यामध्ये 4000/- पर्यंत दर मिळावा. ही मागणी केली आहे.यावेळी शेतकरी संघटनाचे तालुका अध्यक्ष मा. अण्णासो चौगुले म्हणाले. मा. खास.राजू शेट्टी यांनी जयसिगपूर येते ऊस परिषदेत ठरल्या प्रमाणे 3750/ ते 4000/- – द्यावे असे म्हटले.यावेळी शेतकरी संघटनेचे नेते आण्‍णासो चौगले, मा. अरुण आलासे, सर्जेराव बाबर,बबलू पवार. बंडू उमळवाडे. राजू आवळे, शिवाजी रोडे. सुहास पासोबा.सुरेश कांबळे. मालगावे, अपराज, ,राजू बेले, रावसाहेब आलासे, केरबा प्रधाने, नागेश सावगावे, बाबासो गावडे,इरगोंडा बंडगर,आण्णासो उगारे. संजय डोंगरे, चंद्रकांत आलासे. उमेश बागडी, लोक जनशक्ती पक्ष चे सुनिल कुरुंदवाडे, यांनी आपापली मते व्यक्त केली.बहुसंख शेतकरी बांधव उपस्थित होते.कुरुंदवाड गाव बंदची हाक व मोटार सायकल रॅली चे आयोजन केले होते. यावेळी सर्व नागरिक उपस्थित राहून कडकडीत बंद पाळून सहकार्य केले बद्दल आभार व्यक्त केले.

Read more

ऊस दाराबाबत उबाठा गट शिवसेना व राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष(.s p) शेतकरी संघटना, शेतकरी बांधब यांच्या वतीने गाव बंद हाकेस नागरिकांचा प्रचंड पाठींबा….प्रतिनिधी:-दरिकांत कोळेकर. शिरोळ तालुका. सारथी महाराष्ट्राचा न्यूज.कुरुंदवाड :- आज रविवार दिनांक 02/ 11 /2025 रोजी. ऊस दराबाबत शेतकरी संघटना व उबाठा गट शिवसेना तसेच सर्व पक्षीय यांच्या वतीने साखर कारखान्याने जाहीर केलेले 3400/- रुपये दराच्या विरोधात कुरुंदवाड नगरपालिका समोर एकत्र येऊन ऊस परिषदेत ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांना ऊस दरास 4000/- पर्यत द्यावे यासाठी चर्चा करून दिनांक 02/11/2025 रोजी कुरुंदवाड बंद ची हाक दिली होती. त्यानुसार मोटार सायकल रॅलीचे जनजागृती यशस्वीरित्या पार पडली . कुरुंदवाड नगरपालिकेसमोर रॅली आल्यानंतर शेतकरी संघटना व शिवसेना उबाठा गट, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष. इतर संघटना,शेतकरी बांधव यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले होते. शहर प्रमुख श्री बाबासाहेब सावगावे. तसेच शेतकरी संघटनेचे नेते मा. अण्णासो चौगुले यांनी आवाहन केले होते त्यानुसार सर्व दुकानदार, व्यापारी लघु उदयोग या सहभागी झाले होते.यावेळी शिरोळ येथील अंकुश संघटनाचे मा. श्री.धनाजीराव चुडमुंगे शिरोळ यांना झालेली मारहाण याचा तीव्र निषेध करतो असे सावगावे म्हणाले.साखर कारखान्याने जाहीर केलेले दर हे शेतकऱ्यांना परवडणारी नाहीत.साखर कारखान्याचा निषेध व्यक्त केले. स्वातंत्र्य सेनानी आलासे काका अर्बन बँकेचे माजी चेअरमन मा. श्री. अरुण आलासे यांनी सध्या शेतकऱ्यांना शेती परवडणारी नाही. ऊस दरा विषयी लेखा – जोखा मांडला.हिशोबच सादर केले.त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन. मा. जिल्हाधिकारीसो,यांच्या उपस्थितीत साखर कारखानदार व सर्व संघटना यांचे प्रतिनिधी यांची बैठक लावावी त्यामध्ये 4000/- पर्यंत दर मिळावा. ही मागणी केली आहे.यावेळी शेतकरी संघटनाचे तालुका अध्यक्ष मा. अण्णासो चौगुले म्हणाले. मा. खास.राजू शेट्टी यांनी जयसिगपूर येते ऊस परिषदेत ठरल्या प्रमाणे 3750/ ते 4000/- – द्यावे असे म्हटले.यावेळी शेतकरी संघटनेचे नेते आण्‍णासो चौगले, मा. अरुण आलासे, सर्जेराव बाबर,बबलू पवार. बंडू उमळवाडे. राजू आवळे, शिवाजी रोडे. सुहास पासोबा.सुरेश कांबळे. मालगावे, अपराज, ,राजू बेले, रावसाहेब आलासे, केरबा प्रधाने, नागेश सावगावे, बाबासो गावडे,इरगोंडा बंडगर,आण्णासो उगारे. संजय डोंगरे, चंद्रकांत आलासे. उमेश बागडी, लोक जनशक्ती पक्ष चे सुनिल कुरुंदवाडे, यांनी आपापली मते व्यक्त केली.बहुसंख शेतकरी बांधव उपस्थित होते.कुरुंदवाड गाव बंदची हाक व मोटार सायकल रॅली चे आयोजन केले होते. यावेळी सर्व नागरिक उपस्थित राहून कडकडीत बंद पाळून सहकार्य केले बद्दल आभार व्यक्त केले.

Read more

शालेय विभागीय क्रीडा स्पर्धेत. अनेक विभाग एकाच दिवशी असल्यामुळे खेळाडूंचे नुकसान…… प्रतिनिधी:-दरिकांत कोळेकर. शिरोळ तालुका, सारथी महाराष्ट्राचा न्यूज. कोल्हापूर : दिनांक 01/11/2025 रोजी होणाऱ्या शालेय विभागीय क्रीडा स्पर्धा सांगली येथे सुरु असून त्यामध्ये काही खेळाडू भाग घेतले असून मॉडर्न पेटलॉन क्रीडा प्रकार व विभागीय सायकलिंग स्पर्धा गिरोली,तालुका. पन्हाळा येते सुरु आहेत. सांगली आणि गिरोली तालुका -पन्हाळा येथे सुरु होणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धा या दोन्ही क्रीडा स्पर्धा एकाच दिवशी असल्याने खेळाडूं दोन्ही प्रकारामध्ये जिल्हास्तरावर निवड झालेली आहे. मात्र एकाच दिवशी ह्या स्पर्धा असल्यामुळे कोणत्या तरी एकाच ठिकाणी व एकाच खेळ प्रकारात भाग घ्यावा लागत आहे.कोठे तरी एकाच ठिकाणी शालेय विध्यार्थी जाणार त्यामुळे खेळाडूंचे मनात नाराजी असून ती मुले वर्षभर अतोनात, जीवाचे रांण करून, शारीरिक कष्ट सहन करून सराव केलेला असतो. मात्र ढिसाळ नियोजनमुळे खेळाडू विध्यार्थी एका खेळापासून वंचित राहतो. त्याला दोन्ही खेळत भाग घ्यावयाचा असतो मात्र. तो त्या खेळास मुखावे लागते. त्यामुळे त्याच्यावर अन्याय होत असतो. मात्र विभागीय क्रीडा स्पर्धा एकाच दिवशी होत असल्याने मुलांच्या मनात या खेळा विषयी न्यूनगंड निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा खेळाडूंची घोर निराशा होते. त्याच्यावर खरोखरचं अन्याय या विभागाने केला आहे. खरे पाहता जर अशा खेळाडूंचे विचार करून नियोजन केले असते तर कोणावर ही अन्याय झाला नसता याची नोंद क्रीडा विभागाने घेणे गरजेचे होते. शालेय जिल्हा,विभागीयस्तर ते राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धे चे नियोजन फक्त 5 दिवसात केल्या असल्यामुळे घाई गडबडीत कोणत्या ही खेळाडूंचा मानसिक, शारीरिक,विचार न करता अशा विभागाने स्पर्धा घेत आहेत. त्याचा परिणाम खेळाडू वर होतो. अशा वर अन्याय होत आहे. त्यामुळे खेळाडू,पालक यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. तरी अशा खेळाडूंवर अन्याय होऊ नये याची दक्षता क्रीडा विभागाने घेणे अत्यंत गरजेचे आहे. शालेय जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर क्रीडा स्पर्धा भरविताना किंवा निवड चाचणी घेत असताना सर्व खेळाडूंचा व खेळ प्रकारांचा विचार व्हावे. जेणेकरून कोणावर ही अन्याय होऊ नये. खेळाडूंचे खच्चीकरणं होऊ नये. भविष्यात चांगले खेळाडू निर्माण व्हावेत. त्याच्या त्यागामुळे देशाचे नाव उज्वल करावेत ही भावना असणे गरजेचे आहे. कोणावर ही अन्याय होणार नाही.याची काळजी बिभागीय क्रीडा विभागाने घ्यावे.

Read more
Page 291 of 303 1 290 291 292 303

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.