कोल्हापुर / डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर आधारीत असलेल्या रिपब्लीकन पक्षाचा ६७ वा वर्धापन दिन रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री ना.रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अध्यक्ष ते खाली सातारा येथे होनार आहे.
या कार्यक्रमाच्या पुर्व नियोजन बैठकीचे आयोजन महाराष्ट्राचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे,प.म.कार्याध्यक्ष अशोक बापू गायकवाड,प.म.सरचिटणीस जिंतेंद्र बनसोडे,राज्य संघटन सचिव प्रा शहाजी कांबळे,राज्य सचिव मंगलराव माळगे,बैठकीचे अध्यक्ष उत्तम कांबळे दादा जिल्हा उपाध्यक्ष दिपक भोसले,राज्याचे नेते कुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापुर येथे पार पडली.
ना:रामदासजी आठवले साहेब यांची ताकत पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठी आहे. त्या अनुशंघाने कोल्हापुर हून साताऱ्यात येत्या ३ ॲाक्टोबरला रिपब्लीकन पक्षाचे निळे वादेळ साताऱ्यात धडकेल इतक्या ताकतीने आम्ही येवू आसे आश्वासन जिल्हा सचिव सतिश माळगे(दादा) यांनी दिले.
यावेळी कार्याध्यक्ष दत्ता मिसाळ, राज्य कामगार अघाडी सरचिटणीस गुनवंत नागटीळे, युवा अध्यक्ष अविनाश शिंदे,सरचिटणीस जयशिंग पाढळीकर,शहराध्यक्ष सुखदेव बुध्याळकर,प्रदीप ढाले,लक्ष्मण पारसे,बाळासाहेब कांबळे,राहूल कांबळे,राजू माळगे सर्व तालूका अध्यक्षासह जिल्हा पदाअधीकारी रिपब्लीकन पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थीत होते.
Discussion about this post