



-
यवतमाळ जिल्ह्यात पेरणीचा वेग वाढला; ६.५० लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली
लवकरच ८० टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण होण्याची शक्यता प्रतिनिधी : RelatedPosts यवतमाळ जिल्ह्यात पेरणीचा वेग वाढला; ६.५० लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली भेसळवाल्यांना नोटीस देणे म्हणजे चोरांना पकडायलाही नोटीस देण्यासारखे? Ashadhi Wariपूर्वी पालखी मार्गाची दुरवस्था; भाविकांकडून प्रशासनाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी यवतमाळ जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी चिंता वाढली होती. मात्र, गेल्या…
-
भेसळवाल्यांना नोटीस देणे म्हणजे चोरांना पकडायलाही नोटीस देण्यासारखे?
उच्च न्यायालयाच्या निकालावर सामान्य नागरिकांमध्ये नाराजी गेवराई | प्रतिनिधी : RelatedPosts यवतमाळ जिल्ह्यात पेरणीचा वेग वाढला; ६.५० लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली भेसळवाल्यांना नोटीस देणे म्हणजे चोरांना पकडायलाही नोटीस देण्यासारखे? Ashadhi Wariपूर्वी पालखी मार्गाची दुरवस्था; भाविकांकडून प्रशासनाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या वर्धा येथील आश्रमातील ‘गोरस भंडार’ संस्थेवर अन्न व औषध…
-
Ashadhi Wariपूर्वी पालखी मार्गाची दुरवस्था; भाविकांकडून प्रशासनाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी
Muktainagar येथून Pandharpurकडे जाणाऱ्या Sant Muktai Palkhi Sohala सोहळ्याला आता काहीच दिवस उरले असताना पालखी मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो वारकरी आणि भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. मात्र पापनस ते माढा या मार्गावरील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक ठिकाणी मोठमोठे…
