



-
⛈️ अकाली पावसाचा अकोल्याला फटका; वीजपुरवठा खंडित, शेतीचे मोठे नुकसान
अकोला जिल्ह्यात झालेल्या अकाली पावसामुळे शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे, तर भाजीपाला, फळबागा आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागांत वीज पडल्याच्या घटनांमुळेही हानी झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.…
-
महालिंगेश्वर विद्यालयाला ‘स्वच्छ सुंदर शाळा’ स्पर्धेत तालुक्यात द्वितीय क्रमांक

माळशिरस | प्रतिनिधी :महाराणी अहिल्यादेवी होळकर एज्युकेशन सोसायटी, सांगली संचलित महालिंगेश्वर विद्यालय व श्रीमान शेठ हिरालाल माणिकदास दोशी ज्युनियर कॉलेज, खुडूस (ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी ‘स्वच्छ सुंदर शाळा’ स्पर्धेत तालुकास्तरावर दुसरा क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश मिळवले आहे. दि. २९ मार्च २०२६ रोजी जाहीर झालेल्या निकालात विद्यालयाने टप्पा क्रमांक तीनमध्ये हा मानाचा बहुमान मिळवला. या…
-
धान खरेदी व कर्जफेडीसाठी मुदतवाढ द्यावी; माजी सभापती भास्कर तलांडे यांची मागणी

राजाराम | प्रतिनिधी :आदिवासी विविध सहकारी संस्थेमार्फत उशिरा सुरू झालेल्या धान खरेदी केंद्रामुळे अनेक शेतकऱ्यांचे धान शिल्लक राहिले असून, विक्री केलेल्या धानाचे बिलिंग व चुकारेही प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून, कर्ज परतफेडीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी माजी सभापती भास्कर तलांडे यांनी केली आहे. धानाचे पैसे वेळेत न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जफेड करणे कठीण झाले…






