✍️पराक्रम, स्वाभिमान आणि स्वराज्य यांचा अमर संदेश देणारे छत्रपती शिवाजी महाराज शहाजीराजे भोसले संपूर्ण देशाचे प्रेरणास्त्रोत आहेत… त्यांच्या अद्वितीय शौर्याने आणि प्रजाहितदक्ष राज्यकारभाराने भारताच्या इतिहासात सुवर्णअध्याय लिहिला आहे..!
स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी ज्या कठीण संघर्षाला सामोरे गेले, त्यामागे प्रचंड दूरदृष्टी आणि लोककल्याणाचा ध्यास होता. त्यांनी गड-किल्ले, आरमार, राजस्व व न्यायव्यवस्था यांसारखी आधुनिक राज्यव्यवस्था उभारून भारताला स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली..!
*आज शिवजयंतीच्या पावन पर्वावर, त्यांच्या विचारांना अनुसरून








