• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आंबा – काजू मोहोर नुकसानीबाबत सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार नारायण राणे यांचे कुलगुरूंना पत्र.

by
March 10, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

कोकण कृषी विद्यापीठ कोणत्या उपाययोजना करणार.

कणकवली (प्रतिनिधी )दि.१० मार्च. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजू पिकांच्या मोहोराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग – रत्नागिरीचे खासदार नारायण राणे यांनी डॉ.संजय भावे, कुलगुरू डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांना पत्र पाठवून याबाबत माहिती मागवली आहे.

RelatedPosts

उसनापुर–वापगाव मुख्य रस्त्याची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

तांभा गावात तीन दिवसांपासून अंधार; स्ट्रीट लाईट बंद, ग्रामस्थांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

पिशोर येथील देशी दारू दुकानाबाहेर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पोलीस तपास सुरू

सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी हवामानातील अनियमित बदल, तापमानातील तीव्र चढ-उतार तसेच विविध कीड-रोगांच्या प्रादुर्भावामुळे आंबा व काजू पिकांचा मोहोर जळून गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पादनावर परिणाम झाला असून शेतकरी व आंबा बागायतदारांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

अनेक शेतकरी व आंबा बागायतदारांनी प्रत्यक्ष भेटून याबाबत खंत व्यक्त केल्याचे खासदार नारायण राणे यांनी पत्रात नमूद केले आहे. आंबा व काजू मोहोर झाडावर जळून जाण्याची नेमकी कारणे काय आहेत, याबाबत माहिती देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच पुढील वर्षी आंबा व काजूचा मोहोर झाडावर जळून जाऊ नये यासाठी कृषी विद्यापीठामार्फत कोणत्या उपाययोजना करण्यात येणार आहेत, याबाबतही सविस्तर माहिती देण्याची विनंती खासदार राणे यांनी पत्राद्वारे केली आहे.

Previous Post

दस्त नोंदणी चा कारभार रामभरोसे: अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार: जेष्ठ नागरिकांसह होत आहेत नागरिकांचे हाल

Next Post

अंबरनाथमधील ‘श्री गणेश केमिकल’ कंपनीतील भीषण आग अखेर आटोक्यात; जीवितहानी टळली

Related Posts

Blog

उसनापुर–वापगाव मुख्य रस्त्याची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

July 24, 2026
7
Blog

तांभा गावात तीन दिवसांपासून अंधार; स्ट्रीट लाईट बंद, ग्रामस्थांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

July 24, 2026
2
Blog

पिशोर येथील देशी दारू दुकानाबाहेर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पोलीस तपास सुरू

July 24, 2026
1
Blog

कावलगाव येथील अंगणवाडीची इमारत धोकादायक; साप आढळल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण

July 24, 2026
0
Blog

आयुक्त निर्धारित वेळेत नागरिकांना भेटत नसल्याचा आरोप; पिंपरी-चिंचवडमध्ये ३० जुलै रोजी आंदोलनाचा इशारा

July 24, 2026
1
भडगाव परिसरात मादी बिबटाचा मृतदेह आढळला; मृत्यूचे कारण अस्पष्ट, वन विभागाचा तपास सुरू
Blog

भडगाव परिसरात मादी बिबटाचा मृतदेह आढळला; मृत्यूचे कारण अस्पष्ट, वन विभागाचा तपास सुरू

July 24, 2026
14
Next Post
अंबरनाथमधील ‘श्री गणेश केमिकल’ कंपनीतील भीषण आग अखेर आटोक्यात; जीवितहानी टळली

अंबरनाथमधील ‘श्री गणेश केमिकल’ कंपनीतील भीषण आग अखेर आटोक्यात; जीवितहानी टळली

ताज्या बातम्या

उसनापुर–वापगाव मुख्य रस्त्याची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

July 24, 2026

तांभा गावात तीन दिवसांपासून अंधार; स्ट्रीट लाईट बंद, ग्रामस्थांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

July 24, 2026

पिशोर येथील देशी दारू दुकानाबाहेर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पोलीस तपास सुरू

July 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In