• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अंबरनाथमधील ‘श्री गणेश केमिकल’ कंपनीतील भीषण आग अखेर आटोक्यात; जीवितहानी टळली

by
March 10, 2026
in ताज्या घडामोडी, महाराष्ट्र
0
अंबरनाथमधील ‘श्री गणेश केमिकल’ कंपनीतील भीषण आग अखेर आटोक्यात; जीवितहानी टळली
0
SHARES
65
VIEWS
Ad 1

अंबरनाथ / प्रतिनिधी :
अंबरनाथ येथील आनंद नगर एमआयडीसी परिसरातील ‘श्री गणेश केमिकल’ कंपनीला लागलेली भीषण आग अखेर पूर्णपणे आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर आज सकाळपर्यंत आग पूर्णपणे विझवण्यात आली असून सध्या कुलिंगचे कामही पूर्ण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. ९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५:३० वाजण्याच्या सुमारास कंपनीत अचानक आग लागली. कंपनीत मोठ्या प्रमाणात केमिकलचा साठा असल्यामुळे आग काही मिनिटांतच भीषण स्वरूप धारण करत परिसरात धुराचे मोठे लोट पसरले. सायंकाळी ५:३० ते ७:०० या वेळेत आगीची तीव्रता सर्वाधिक होती, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

RelatedPosts

विद्यार्थ्यांच्या सहभागातून ‘स्वयंशासन दिन’ उत्साहात; मुख्याध्यापिका जरीना शेख यांना भावपूर्ण निरोप

आपल्यातील क्षमता ओळखून कष्ट करा – शामराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

हारुरमध्ये प्रलंबित रस्त्याचा प्रश्न मार्गी; आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते कामाचे उद्घाटन

घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ आणि बदलापूर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्रभर शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.

या भीषण आगीत कंपनीचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

आंबा – काजू मोहोर नुकसानीबाबत सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार नारायण राणे यांचे कुलगुरूंना पत्र.

Next Post

अवघ्या १२ तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश; पोलीस अंमलदार प्रल्हाद चिरफरे यांचा प्रशस्तीपत्राने गौरव!

Related Posts

विद्यार्थ्यांच्या सहभागातून ‘स्वयंशासन दिन’ उत्साहात; मुख्याध्यापिका जरीना शेख यांना भावपूर्ण निरोप
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांच्या सहभागातून ‘स्वयंशासन दिन’ उत्साहात; मुख्याध्यापिका जरीना शेख यांना भावपूर्ण निरोप

April 24, 2026
0
आपल्यातील क्षमता ओळखून कष्ट करा – शामराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
ताज्या घडामोडी

आपल्यातील क्षमता ओळखून कष्ट करा – शामराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

April 24, 2026
0
हारुरमध्ये प्रलंबित रस्त्याचा प्रश्न मार्गी; आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते कामाचे उद्घाटन
ताज्या घडामोडी

हारुरमध्ये प्रलंबित रस्त्याचा प्रश्न मार्गी; आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते कामाचे उद्घाटन

April 24, 2026
1
ताज्या घडामोडी

आजरा खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी महादेव हेब्बाळकर; उपाध्यक्षपदी संभाजी तांबेकर बिनविरोध

April 24, 2026
0
आजरा इमारत दुर्घटना: दोषींवर कठोर कारवाईची मागणी; शिवसेना (उ.बा.ठा.)चे तहसीलदारांना निवेदन
ताज्या घडामोडी

आजरा इमारत दुर्घटना: दोषींवर कठोर कारवाईची मागणी; शिवसेना (उ.बा.ठा.)चे तहसीलदारांना निवेदन

April 24, 2026
3
लोहार समाजाच्या विकासासाठी राज्यस्तरीय मेळावा; उपस्थित राहण्याचे आवाहन
ताज्या घडामोडी

लोहार समाजाच्या विकासासाठी राज्यस्तरीय मेळावा; उपस्थित राहण्याचे आवाहन

April 24, 2026
0
Next Post
अवघ्या १२ तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश; पोलीस अंमलदार प्रल्हाद चिरफरे  यांचा प्रशस्तीपत्राने गौरव!

अवघ्या १२ तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश; पोलीस अंमलदार प्रल्हाद चिरफरे यांचा प्रशस्तीपत्राने गौरव!

ताज्या बातम्या

जनगणना यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा : कोमल सावरे

जनगणना यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा : कोमल सावरे

April 24, 2026
ॲड. मुकुंद पाटील यांची ‘पॅनल विधीज्ञ’ व ‘रिटेनर विधीज्ञ’ पदी निवड

ॲड. मुकुंद पाटील यांची ‘पॅनल विधीज्ञ’ व ‘रिटेनर विधीज्ञ’ पदी निवड

April 24, 2026
विद्यार्थ्यांच्या सहभागातून ‘स्वयंशासन दिन’ उत्साहात; मुख्याध्यापिका जरीना शेख यांना भावपूर्ण निरोप

विद्यार्थ्यांच्या सहभागातून ‘स्वयंशासन दिन’ उत्साहात; मुख्याध्यापिका जरीना शेख यांना भावपूर्ण निरोप

April 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In