• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

येणारा काळ अविवाहितेचे युग ठरणार आहे का…?

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 17, 2026
in Blog
0
0
SHARES
26
VIEWS
Ad 1

अलीकडील एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार पुढील सहा वर्षांत जगातील सुमारे 45% मुली अविवाहित राहू शकतात. ही माहिती 1 फेब्रुवारी 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या लोकमत वृत्तपत्रात प्रकाशित झाली होती,जी मॉर्गन स्टॅन्ली संस्थेच्या सविस्तर अभ्यासावर आधारित आहे.

RelatedPosts

निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्या!

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

महामोर्चाला ‘सेवेची साथ’; स्व. दत्तात्रय जयराम ससाने बहुउद्देशीय संस्थेचा आदर्श समाजोपयोगी उपक्रम

सर्वेक्षणात आढळलेली प्रमुख कारणे:-

  1. आजच्या मुली उच्च शिक्षण घेत आहेत आणि करिअरला प्राधान्य देत आहेत.
  2. त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत आणि कोणावर अवलंबून राहू इच्छित नाहीत.
  3. त्यांना स्वातंत्र्य प्रिय आहे आणि त्या स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला इच्छुक आहेत.
  4. विवाह, मातृत्व आणि कौटुंबिक बंधने ही त्यांच्या प्रगतीत अडथळा ठरतात असे त्यांना वाटू लागले आहे.
  5. ही प्रवृत्ती कायम राहिली तर पारंपरिक कुटुंब व्यवस्था आणि सामाजिक रचना ढासळू शकते.
  6. लोकसंख्या घट, अविवाहित मुलांची संख्या वाढ आणि वृद्धावस्थेत एकटेपणाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
  7. शेवटी प्रश्न उरतो — प्रगती, पद आणि पैसा याचा उपयोग काय, जर आयुष्याच्या शेवटी साथ देणारा कोणीच नसेल तर…?

अनेक पालक मुलींसाठी संबंध शोधत आहेत,पण मुलींनाच विवाहात रस नसल्यामुळे प्रत्येक प्रस्ताव नाकारला जात आहे.

समाजातील मोठ्या घटकाला या बदलाची गंभीरता अजून समजलेली नाही,म्हणून वेळेवर जागे होणे आवश्यक आहे.

मुलींच्या विवाहासाठी योग्य वय 23 ते 26 वर्षे मानले जाते; शक्य असल्यास त्याहीपेक्षा लवकर.यासाठी सामूहिक पातळीवर जागरूकता आणि प्रयत्न गरजेचे आहेत.

हा विषय कोणाच्या विरोधात नसून,भविष्यातील स्थैर्य आणि संतुलनाच्या चिंतेतून मांडला आहे. समाज, कुटुंब आणि वैयक्तिक जीवन यांचा समतोल राखणे हीच खरी प्रगती आहे.
︵︷︵︷︵︷︵︷︵
भविष्यातील एक गंभीर समस्या…
︶︸︶︸︶︸︶︸

👉🏿 जेव्हा मुलांचे लग्न 20 व्या वर्षी होत होते,तेव्हा एका शतकात 5 पिढ्या असत.
👉🏿 जेव्हा लग्न 25 व्या वर्षी होत होते, तेव्हा 4 पिढ्या असत.
👉🏿 आता 30 व्या वर्षी लग्न होत असल्याने, एका शतकात फक्त 3 पिढ्या उरतात.

★ मुली 30–35 वर्षांपर्यंत अविवाहित आहेत.
★ मुलगे 35 वर्षांनंतरही अविवाहित आहेत.
★ उशिरा लग्न… आणि मग घटस्फोट.

तुटणारी कुटुंबे…
दुःखी आई-वडील…
एकटे पालक…
पूर्ण पिढी रिकामेपण अनुभवते.

🤷🏻‍♀️ आपण याला “सुशिक्षित समाज” म्हणायचे का…? की “स्वतःचे नुकसान करणारा समाज”?

★ जर 50 जोडप्यांमध्ये फक्त एकच मूल असेल,तर पुढील पिढीत मुले खूपच कमी राहतील.

👉 असेच चालू राहिले, तर तिसरी पिढी जवळजवळ नाहीशी होईल.

👉 गल्ल्या, वाड्या रिकाम्या होत आहेत. लोक रस्त्यावर जास्त वेळ घालवत आहेत.

★ गावे हळूहळू संपत आहेत.

★ शहरांमध्ये उंच इमारती आहेत, पण संयुक्त कुटुंब व्यवस्था संपत चालली आहे.

👉 नव्या सुना “फक्त एकच मूल” हवे असे म्हणतात.

👉 सत्य हे आहे की आता मुले प्रेमाचे प्रतीक राहिली नाहीत;
मुलांना जन्म देणे ही एक जबाबदारी किंवा मजबुरी झाली आहे.

⚖️ सर्वात मोठी चूक — मुलीच्या वडिलांची आहे…
जे स्वतः 20-22 व्या वर्षी लग्न करून कुटुंब उभे केले,
तेच आता मुलीचे लग्न 30 पर्यंत न लावता अभिमान बाळगतात.

👉 परिणाम???
मुलगे-मुली नैराश्यात जात आहेत.

👉 योग्य वेळी ना लग्न होत आहे, ना योग्य नोकरी मिळत आहे.

👉 समाज हळूहळू संपत चालला आहे.

👉 त्यामुळे मुले समाजापेक्षा एकटे राहणे पसंत करतात — म्हणजेच लहान (न्यूक्लियर) कुटुंब.

★ उशिरा लग्न
★ उशिरा मूल, आणि मग एकाच मुलानंतर विविध कारणे

ही गोष्ट आता सामान्य झाली आहे.

हजारो तरुण मुलगे-मुली वय वाढल्यामुळे अविवाहित राहतात,
आणि समाजातील सुजाण लोक शांत आहेत.

★ विवाह, कुटुंब, मुले — हे सर्व ओझे वाटू लागले आहे.

🎈 विवाह हा फक्त बंधन नाही — तो कुटुंब आणि समाजाचा पाया आहे.
🎈 संस्कृती, परंपरा आणि पिढ्या पुढे नेण्याचा मार्ग आहे.

💥 आता समजून घेण्याची वेळ आली आहे.

🫵 मुलांना अति स्वातंत्र्य देऊन आपण त्यांची समज कमी केली आहे.

★ लग्न पुढे ढकलले गेले, आणि जेव्हा झाले तेव्हा उशीर झाला होता…
आणि मग पुन्हा तेच एकटेपण.

🫵 योग्य विवाह वय:
🔹 मुलांसाठी – 30 वर्ष
🔸 मुलींसाठी – 30 वर्ष

🚩 नाहीतर इतिहास लिहील —
“तो समाज ज्याने स्वतःच स्वतःला संपवले.”

👉 म्हणून विचार करा आणि शहाणपणाने वागा.
👉 आपल्या मुलांचे लग्न वेळेवर करा.

🙏 कारण कुटुंब नसेल,तर समाज टिकणार नाही… 🙏

Previous Post

उदगीर येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन १८ एप्रिलला

Next Post

एका महिन्यात दुसरा भीषण अपघात; पूरडी हेटी (ता. गोंडपिपरी) येथे रेती ट्रॅक्टरखाली दबून तरुणाचा मृत्यू – आदिवासी टायगर सेनेच्या पुढाकाराने ५ लाखांची मदत

Related Posts

Blog

निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्या!

September 3, 2026
13
Blog

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

September 3, 2026
2
Blog

महामोर्चाला ‘सेवेची साथ’; स्व. दत्तात्रय जयराम ससाने बहुउद्देशीय संस्थेचा आदर्श समाजोपयोगी उपक्रम

September 3, 2026
9
Blog

अंगणवाडीची दुरावस्था; चिमुकल्यांना दुखापतीचा धोका

September 3, 2026
14
Blog

🦚🪈 परमार्थ निकेतनमध्ये भजनाने रंगणार श्रीकृष्ण जन्मोत्सव! 🪈

September 3, 2026
32
Blog

NCMC कार्ड सक्तीमुळे सॉफ्टवेअर त्रुटी व टॉप-अप न झाल्याने लाडक्या बहिणी व ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या गैरसोय बद्ल नाराजी व्यक्त

September 3, 2026
5
Next Post
एका महिन्यात दुसरा भीषण अपघात; पूरडी हेटी (ता. गोंडपिपरी) येथे रेती ट्रॅक्टरखाली दबून तरुणाचा मृत्यू – आदिवासी टायगर सेनेच्या पुढाकाराने ५ लाखांची मदत

एका महिन्यात दुसरा भीषण अपघात; पूरडी हेटी (ता. गोंडपिपरी) येथे रेती ट्रॅक्टरखाली दबून तरुणाचा मृत्यू – आदिवासी टायगर सेनेच्या पुढाकाराने ५ लाखांची मदत

ताज्या बातम्या

निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्या!

September 3, 2026

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

September 3, 2026

महामोर्चाला ‘सेवेची साथ’; स्व. दत्तात्रय जयराम ससाने बहुउद्देशीय संस्थेचा आदर्श समाजोपयोगी उपक्रम

September 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In