…………………….. मारेगाव, प्रतिनिधी, प्रणय खैरे… 🖊️…. सारथी महाराष्ट्राचा न्यूज…..
स्थानिक मारेगाव शहरात असलेल्या नगरपंचायत द्वारे दरवर्षी गजेघाट हर्रास केल्या जातो यामध्ये आपापलीबोली बोलून नवनवीन कंत्राटदार गजेघटाचा लिलाव घेतात मात्र त्यांच्या अपेक्षांचा नगरपंचायत द्वारे गळा घोटल्या जातो, असा आरोप नगरपंचायत द्वारे कंत्राटदार पद्धतीने गजेघाट घेणाऱ्या शमीम अहमद कुरेशी यांनी आपल्या शब्दात व्यतीत केला आहे. की नगरपंचायत च्या अटीनुसार जनावर कोंडवाड्यामध्ये कोंडल्यानंतर दहा दिवसाचे नंतर त्या जनावराचा नगरपंचायतच्या नियमानुसार हा रस केला जातो परंतु नियमाला वगळून नगरपंचायतने तब्बल वीस दिवस होऊन सुद्धा हा लिलाव न करता कंटाळातदाराची फसवणूक केली आहे अशी प्रत्यक्षरीत्या कंत्राटदारांनी माहिती दिली. संबंधित प्रशासनाने जागे व्हावे व योग्यरीत्या नियमानुसार पद्धतशीर नगरपंचायत चे कामकाज चालवावे अशी मागणी कंत्राट दाराने आपल्या शब्दात कथित केली आहे. नगरपंचायत च्या या धोरणाला विरोध करत थेट कंत्राटदाराने नगरपंचायत अधिकाऱ्याकडे कोंडवाड्याची चावी सुपूर्त करून माहिती दिली. प्राप्त माहितीनुसार.



