7/9/2026
तालुका प्रतिनिधी÷ नागेश तोडकरी
कळंब तालुक्यातील येरमाळा परिसरातील शेतकऱ्यांचे सोयाबिन हे पिक डोळ्यां देखत करपून जात आहे
शेतकऱ्यांच सोयाबिन हे पिक हातुन गेल्यामुळे शेतकरी हतबल होत चालला आहे या सर्व दुष्काळी परस्थिती मुळे शेतकऱ्यांच्या बैल पोळा या सणावर दुष्काळाच सावट पडलेल आहे बाजार पेठ सजलेली आहेत परंतु शेतकत्यांनी बाजार पेठेकडे पाठ फिरवलेली आहे
आता फक्त शेतकऱ्यांना सरकारकडून दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून दयावी अशी शेतकऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.











