
जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागामार्फत जल जीवन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ११ तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीमध्ये शुद्ध व सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी नळ योजना प्रस्तावही तयार झाले. वाढत्या महागईमुळे त्याच्या किमतीत वाढ झाली. यासाठी सुधारित प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी शासनाच्या पाणीपुरवठा विभागाकडे गेले. येथे १० कोटी ६९ लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहेत.
Discussion about this post