Sarthi Maharashtracha

Sarthi Maharashtracha

चंदगडमधील ५५ गावांचा ‘हेरे सरंजाम’ प्रश्न अखेर मार्गी

तब्बल ३५ वर्षांनंतर ६० हजार शेतकऱ्यांना मालकी हक्काचा दिलासा चंदगड प्रतिनिधी : चंदगड विधानसभा मतदारसंघातील ५५ गावांचा तब्बल ३५ वर्षांपासून...

उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

इंदापूर प्रतिनिधी : इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग इंग्लिश मिडियम स्कूल, कळंब (ता. इंदापूर) येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या...

मायणी येथे युवकावर जीवघेणा हल्ला

सहा अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू खटाव प्रतिनिधी : मायणी येथील रहिवासी विशाल बाळासाहेब साळुंखे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा...

कातरखटाव-एनकुळ रस्त्यावर भीषण अपघात

एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार खटाव प्रतिनिधी : खटाव तालुक्यातील कातरखटाव-एनकुळ मार्गावर एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची...

के.इ.एस. लिटिल अँजेल्स स्कूल पेण येथे ‘विनंती थांबा’ मिळण्यासाठी निवेदन

विभाग नियंत्रक डॉ. सुहास चौरे यांनी दिले सकारात्मक आश्वासन पेण प्रतिनिधी : पुरोगामी पत्रकार संघ रायगड जिल्हाच्या वतीने के.इ.एस. लिटिल...

खारपाडा गावच्या सुपुत्राचे राष्ट्रीय स्तरावर यश; पखवाज सोलो वादन स्पर्धेत प्रशांत घरत यांचा द्वितीय क्रमांक

खारपाडा, पेण प्रतिनिधी : खारपाडा गावचे सुपुत्र प्रशांत कांतीलाल घरत यांनी राष्ट्रीय स्तरावरील पखवाज सोलो वादन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत...

काळेवाडी (दिवे) येथे कृषी दिन उत्साहात संपन्न; शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन

पुरंदर | प्रतिनिधी : हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मौजे काळेवाडी (दिवे) येथे...

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या हलगर्जीपणामुळे टेंभीखोडावे परिसरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ

प्रतिनिधी | दि. १ जुलै टेंभीखोडावे गावाजवळ सुरू असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांदरम्यान कोसळलेल्या मोरीच्या दुरुस्तीकडे प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे...

तुळजापूरमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद; दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय

तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरासमोर पाणीटंचाईचे गंभीर संकट उभे राहिले असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बोरी धरणात सध्या केवळ १२ टक्के...

भुसावळमध्ये पाणीटंचाई तीव्र; टँकरवरून नागरिकांमध्ये वाद

रावेर प्रतिनिधी : भुसावळ शहरात पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून अनेक भागांतील नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत...

Page 111 of 455 1 110 111 112 455

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.