मौज दोनद येथील वैष्णवी बॉयफ्यूएल कंपनी चे दूषित जीव घेणे लिकविट चे.पाणी रोड काठी आणि सार्वजनिक ठिकाणी सोडण्यात येत आहे ये जा करणाऱ्या लोकांना आणि शेतकऱ्यांना स्वस्थ श्वास घेता येत नसून नागरिक सांगण्यास गेले तर कंपनी चे कर्मचारी उद्धट पने उडवा उडवी चे उत्तर देतात आमचे तालुका प्रतिनिधी त्यांना भेटण्यास गेले असता कंपनी चे एच आर कुलकर्णी साहेब म्हणतात की ते पाणी आमच्या कंपनी चे नसून कास्तकार लोकांनी सोडलेले पाणी आहे या वरून असा प्रश्न निर्माण होतो की आता कोणत्या विहिरी मधून असा जीव घेणे लिकविटी चे पाणी येणार कंपनी चे कर्मचारी सुद्धीवर आहे की नाही याचा तपास करण्याचं काम आता प्रशासनाने तपास करावा अशी मागणी पंचक्रोशीतील शेतकरी सर्व सामान्य लोकांची मागणी होत आहे बार्शिटाकळी तहसील दार साहेबांनी तपासणी करून कंपनी वर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी त्रस्त नागरिक करीत आहेत










