लोकमाता राजमाता.पु न्य श्लोक आहिल्या देवी होळकर. यांचा301 व्या जयंती सोहळ्याचे निमित्याने साहित्य.समेलन आयोजीत करण्यात आले होते. लोकमाता राजमाता पुन्यश्लोकआहिल्या देवी होळकर यांचा जन्म31. मे इ.स 1725 रोजी महाराष्ट्राच्या चौड़ी येथे. आहिल्या नगर जि जामखेड ता चौड़ी या खेडयात झाला. त्याचे वडील माणकोजी शिदे हे त्या गावचे पाटील होते त्यांनी धार्मिक व सामाजीक कार्य त्यानी समपूर्ण भारतात अनेक मंदीर घाट बाधण्याचा ववस्त्रों उदोग आणि इतर व्यापारा ला मोठी चालना मिळाली त्यानी नेहमी प्रजा हिताला सर्विच्या प्राधान्य दिले त्याच्या उत्कृ ट कार्यमुळे आजही त्यांना आदराने पुण्यश्लोक म्हणुन संबोधले जाते. साहित्य समेलनाच्य.अध्यक्ष चोड़ी येथील साहित्य तीक मारोती राव वाघमोडे. उदघाटक मणुन गणेश दादा हाके. स्वगत अध्यक्ष म्हणुन जिं ला तुर चे जि.प..उ प अध्यक्ष. दयानंद सुरूसे. व कार्यक्रमा स. माजी राज्य मंत्री मा आमदार साहेब बनसोडे साहेब.. व कामगार आयुक्त मंगेश झोले. व जळ को ट चे. साहित्य तीक विलास.
सिदगीकर. नगर. अध्यक्ष. प्रभावती चंद्रकात. कांबळे.. उपनगर अध्यक्ष. मन्मथ आपा किडे साहे ब. पचायत समीती सभापती. सुनिता कोसबे. उप सभापती. प्रा माधव वाघमारे.. तहसिलदार साहेब. राजेश लाडगे. व. डॉ कलवले संजम. व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन. कळसे सर. करणार असुन. घनगर वाडी येथील कर्मचारी. यांने स्थापन केलेलेआहिल्य देवी विचार मंचाच्या वतीने वतसेच समपूर्ण जळकोट तालुक्यातील. सर्व पत्रकार.मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.





