दिनांक 1//10/2024रोजी महाराष्ट्र शासनाने मंत्रिमंडळ बेठकीत कोतवालाचे मानधन 10%नी वाढविण्याचा जो निर्णय घेतला त्या निर्णयावर महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना कळब च्या वाटीनं मा. तहसीलदार कळब श्री. धीरज स्थूल यांना देण्यात आलेल्या निवेदनातुन नोंदविण्यात आलेला आहे
कोतवाल हा वर्ग 3व वर्ग 4ची कामे 15000हजार द्या अल्प मानधनावर काम करीत असतो नेसर्गिक आपत्ती, निवडणूक सारख्या महत्वाचे कामामध्ये 24तास इमानदारीने काम करून सुद्धा शासनाने 15000रुपयाची वाढ करून कोतवालाची एकप्रकारे थट्टा केली आहे
हा कोतवालचा अपमान आहे कोतवाल संघटनेने कधीच मानधन वाढीची मागणी केली नाही
त्यांनी शासनाच्या फक्त चतुर्थ श्रेणी ची मागणी केली होती तरी 10%वाढ दिला याचा संपूर्ण राज्यात कोतवाल संघटनेकडून निषेध करण्यात येत आहे
त्यावेळी तालुका अध्यक्ष नितीन बोधडे उपाध्यक्ष सौ. शीतल मदनकर, सचिव राजू पारधी, माजी अध्यक्ष मनोज पवार, विशाल अवथले संपर्क प्रमुख काणेशवर दाभेरे, मार्गदर्शक किशोर अंबाघरे कैलास स्थूल, रुषभ वाघाडे, कायमत अली, स्वप्नील मडावी, रेणुका उप्पलवार, प्रीती पाटील, लक्ष देवनाळे, आशिष कांबळे आदी सदस्य उपस्थित होते
Discussion about this post