• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रावेतमध्ये ४८ तासांपासून वीजपुरवठा खंडित; ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचे हाल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 7, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

रावेत | प्रतिनिधी

रावेत परिसरातील देहूरोड महावितरण विभागाच्या कार्यक्षेत्रातील अनेक निवासी सोसायट्यांमध्ये गेल्या ४८ तासांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिसरातील १५ ते २५ मजली उंच निवासी इमारतींमध्ये शेकडो कुटुंबे वास्तव्यास असून, त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींची संख्या मोठी आहे.

RelatedPosts

वालवटी गावात वीज गेल्यानंतर मोबाईल नेटवर्कही ठप्प; बॅकअप व्यवस्थेअभावी नागरिक त्रस्त

कोल्हापूर–रत्नागिरी प्रवासाला वेग; आंबा घाटात उभारला जाणार नवा भुयारी मार्ग

शाहूवाडी-पन्हाळावासीय सेवा संघातर्फे १५० गुणवंतांचा गौरव; अविनाश पाटील यांना ‘शाहूवाडी-पन्हाळा रत्न’ पुरस्कार

वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे सोसायट्यांतील लिफ्ट सेवा पूर्णपणे बंद पडली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना जिन्याने ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पाणीपुरवठा, मोबाईल चार्जिंग, इंटरनेट सेवा आणि इतर अत्यावश्यक सुविधांवरही परिणाम झाला असून, वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांच्या गैरसोयींमध्ये भर पडली आहे.

या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत रावेत येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते निलेश भोसले यांनी महावितरण प्रशासनाने तातडीने दखल घेऊन वीजपुरवठा पूर्ववत करावा, तसेच वीज खंडित होण्याचे नेमके कारण आणि पुरवठा कधी सुरू होणार याबाबत नागरिकांना स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनीही संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, जेणेकरून परिसरातील नागरिकांना दिलासा मिळेल, अशी मागणी केली आहे.

Previous Post

एसआयआर मोहिमेत बीडमधील मुस्लिम नगरसेवक व कार्यकर्त्यांचा पुढाकार; नागरिकांना बीएलओंना सहकार्याचे आवाहन

Next Post

शाळा सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अनोखा लढा; ८ जुलैला महावितरण कार्यालयातच भरणार वर्ग

Related Posts

वालवटी गावात वीज गेल्यानंतर मोबाईल नेटवर्कही ठप्प; बॅकअप व्यवस्थेअभावी नागरिक त्रस्त
Blog

वालवटी गावात वीज गेल्यानंतर मोबाईल नेटवर्कही ठप्प; बॅकअप व्यवस्थेअभावी नागरिक त्रस्त

July 7, 2026
0
Blog

कोल्हापूर–रत्नागिरी प्रवासाला वेग; आंबा घाटात उभारला जाणार नवा भुयारी मार्ग

July 7, 2026
2
Blog

शाहूवाडी-पन्हाळावासीय सेवा संघातर्फे १५० गुणवंतांचा गौरव; अविनाश पाटील यांना ‘शाहूवाडी-पन्हाळा रत्न’ पुरस्कार

July 7, 2026
2
Blog

पंजाबरावांचा नवा अंदाज! पुढील ३ दिवस महाराष्ट्रात धो-धो पाऊस कोसळणार; पण ‘या’ तारखेला पाऊस पुन्हा गायब होणार!

July 7, 2026
3
Blog

साकुरीतील वीज रोहित्रावर वेलींचे साम्राज्य; महावितरणच्या दुर्लक्षामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

July 7, 2026
0
शाळा सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अनोखा लढा; ८ जुलैला महावितरण कार्यालयातच भरणार वर्ग
Blog

शाळा सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अनोखा लढा; ८ जुलैला महावितरण कार्यालयातच भरणार वर्ग

July 7, 2026
3
Next Post
शाळा सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अनोखा लढा; ८ जुलैला महावितरण कार्यालयातच भरणार वर्ग

शाळा सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अनोखा लढा; ८ जुलैला महावितरण कार्यालयातच भरणार वर्ग

ताज्या बातम्या

वालवटी गावात वीज गेल्यानंतर मोबाईल नेटवर्कही ठप्प; बॅकअप व्यवस्थेअभावी नागरिक त्रस्त

वालवटी गावात वीज गेल्यानंतर मोबाईल नेटवर्कही ठप्प; बॅकअप व्यवस्थेअभावी नागरिक त्रस्त

July 7, 2026

कोल्हापूर–रत्नागिरी प्रवासाला वेग; आंबा घाटात उभारला जाणार नवा भुयारी मार्ग

July 7, 2026

शाहूवाडी-पन्हाळावासीय सेवा संघातर्फे १५० गुणवंतांचा गौरव; अविनाश पाटील यांना ‘शाहूवाडी-पन्हाळा रत्न’ पुरस्कार

July 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In