• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तांबडशेत–जोहे रस्त्यावर पुराच्या पाण्याचा धोका; प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 9, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

पेण | प्रतिनिधी :

पेण तालुक्यातील तांबडशेत–जोहे रस्त्यावर नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने शेतामधून पाणी रस्त्यावर येत असून वाहनचालक आणि नागरिकांसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा जोर काहीसा कमी असतानाही नदीतील वाढलेल्या पाण्यामुळे हा मार्ग धोकादायक बनला आहे.

RelatedPosts

BLO कामातून मुक्तीसह विविध मागण्यांसाठी शिक्षकांचा एल्गार; जळगाव जिल्ह्यात अनेक शाळा बंद

पीएच.डी. पदवी संपादनाबद्दल प्रा. योगेश खरात यांचा सत्कार

मारेगावात अवैध मटका सुरू असल्याचा नागरिकांचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने दुचाकी, चारचाकी वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यता वाढली असून नागरिकांनीही चिंता व्यक्त केली आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी तीन जण पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. सुदैवाने त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. मात्र, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, नागरिकांनीही पुराच्या पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न टाळावा, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि स्वतःची सुरक्षितता जपावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Tags: Mahendra Thakur
Previous Post

गंगापूर–लासूर रस्त्याचे काम रखडले; विद्यार्थी, प्रवासी आणि नागरिकांना मनस्ताप

Next Post

फलटण तालुक्यात विजेच्या धक्क्याची दुर्दैवी घटना; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Related Posts

Blog

BLO कामातून मुक्तीसह विविध मागण्यांसाठी शिक्षकांचा एल्गार; जळगाव जिल्ह्यात अनेक शाळा बंद

July 9, 2026
3
Blog

पीएच.डी. पदवी संपादनाबद्दल प्रा. योगेश खरात यांचा सत्कार

July 9, 2026
4
Blog

मारेगावात अवैध मटका सुरू असल्याचा नागरिकांचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

July 9, 2026
3
Blog

फलटण तालुक्यात विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू

July 9, 2026
2
Blog

फलटण तालुक्यात विजेच्या धक्क्याची दुर्दैवी घटना; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

July 9, 2026
5
Blog

गंगापूर–लासूर रस्त्याचे काम रखडले; विद्यार्थी, प्रवासी आणि नागरिकांना मनस्ताप

July 9, 2026
7
Next Post

फलटण तालुक्यात विजेच्या धक्क्याची दुर्दैवी घटना; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

ताज्या बातम्या

BLO कामातून मुक्तीसह विविध मागण्यांसाठी शिक्षकांचा एल्गार; जळगाव जिल्ह्यात अनेक शाळा बंद

July 9, 2026

पीएच.डी. पदवी संपादनाबद्दल प्रा. योगेश खरात यांचा सत्कार

July 9, 2026

मारेगावात अवैध मटका सुरू असल्याचा नागरिकांचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

July 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In