‘सारथी महाराष्ट्राचा’
जि.प्रतिनिधी:पंजाबराव खाडे.
तक्रारकर्ते:-राजु रुपाजी ईगळे.(स्थाई चौकिदार)
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ स्थाई चौकिदार द्वारा प्रशासनाचे विरोधात 15 अगस्त(स्वातंत्र्य दिवस पर)आत्मदाह करण्याचा लिखित ईशारा प्रशासन,
कूलसचिव, तथा पत्रकार निवेदन मध्ये नमुद .!
श्री. राजु इंगळेंना सूरक्षा पर्यवेक्षक द्वारा वारंवार मानसिक, शारिरीक दबाव,तथा जातीवाद वागणुक दिली जात आहे. या विषयांनुरुप 1 मे (कामगार दिवस)वर आत्मदाह ईशारा दिला होता,परंतु प्रशासन द्वारा लिखित 30 दिवसात चौकशी, तथा कार्यवाही चे आश्वासन दिले गेले होते. परंतु आज 90 दिवस पूरे झाले असून सूद्धा। दोषी पर कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही.
उलट अर्जदार पर अर्जमागे घेणे रीता दबाव टाकला जात आहे. प्रशासन यावरच न थांबता, अर्जदार चा मुलगा जो मागील दहा वर्षापासुन कंत्राटी वाहनचालक पद वर कार्यरत होता,त्याला विनाकारण,विना नोटीस कामावरुण काढण्यात आले. साेबतच जे कर्मचारी या अन्याचे साक्षीदार आहेत त्यांना नौकरी वरुण काढण्याचे षडयंत्र व प्रचंड दबाव टाकला जात आहे, साेबतच जो अतिसंवेदनशील प्रभाग आहे तेथे एकट्यास चौकिदारास टाकून जाणुन समजून त्यांचे जीवास गंभिर धोका निर्माण होईल असे प्रकार करुण सामुहिकरित्या मानवाधिकारांचे हणन केले जात असून,
श्री राजु ईगळे द्वारा 13 अगष्ट पर्यत न्याय न मिळाल्यास विद्यापिठ परिसर मध्ये आत्मदाह। करुण अपले जीवन नष्ट करन्याचे पत्रक मध्ये नमुद केले आहे.
लिखित निवेदन मा.राज्यपाल महाराष्ट्र राज्य,मा.कृषीमंत्री म.रा.अकोला पूलिस अधिक्षक,अधिक्षक कार्यालय अकोला,तथा विद्यापिठ प्रशासन, वरिष्ठ अधिकारी यांना लिखित पुर्वपत्रक पाठविले असुन, भविष्य मे अर्जदार वर अन्याय होउन जीवन,माल,तथा सामाजिक,आर्थिक, हानीची संपुर्ण जवाबदेही विद्यापिठ,
समंधित प्रशासन,
अधिकारी यांची असेल। असे पत्रात नमुद केले गेले आहे.








