मारेगाव, प्रतिनिधी, प्रणय खैरे…… 🖊️….
. सारथी महाराष्ट्राचा न्यूज…..
.. मोबाईल क्रमांक,9371530273. .. .
मारेगाव तालुक्यात येत असलेल्या ग्राम, केगांव,( वे ) येथील शाळेत ये जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. शिक्षण शिकण्याकरिता तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते परंतु बस सेवा नसल्यामुळे यांची हय गय होत आहे याकरिता मनसेचे अन्यायाविरुद्ध लढा देण्याची कार्य सुरूच असल्याची माहिती समोर आली आहे. बऱ्याच ठिकाणी शिक्षणाच्या बाबतीत व विद्यार्थ्यांच्या समस्येविषयी मनसेने पुढाकार घेऊन निवेदने देऊन आंदोलनाचे इशारे करून शासनासमोर विविध समस्या मांडल्या मात्र संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा इशारा नागरिकांनी व्यक्त केला आहे. राजूभाऊ उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या हालचाली मुळे काही ठिकाणी या समस्या संपल्या असल्याचाही नागरिकांनी आपल्या शब्दा तून कथित केला आहे. देशाचे भविष्य म्हणून ओळखले जात असलेले विद्यार्थी आज असून प्रत्येक वेळी मनसे चा पुढाकार असल्याचेही नागरिकांनी व्यक्त करीत राजूभाऊ उंबरकर, तसेच इतर कार्यकर्त्यांची ही आभार मानले आहे. प्राप्त माहितीनुसार.









