• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बागलाण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 8, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

पावसाअभावी पिके धोक्यात; शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची हरी अण्णा जाधव यांची मागणी

सटाणा : प्रतिनिधी

RelatedPosts

माँ जिजाऊ हॉलच्या दुरावस्थेविरोधात वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक

सासकल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शंकर मुळीक

नायगाव परिसरातील पिकांची पथकाकडून पाहणी

बागलाण तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. पावसाअभावी अनेक ठिकाणी पिके सुकण्याच्या मार्गावर असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने बागलाण तालुका तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरी अण्णा जाधव यांनी केली आहे.

पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शेतीच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. आधीच विविध अडचणींमुळे कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पिकांचे नुकसान होण्याचे नवे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, पीक विमा व शासकीय मदतीचा लाभ मिळवून द्यावा तसेच आवश्यक त्या सवलती जाहीर कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.

बागलाण तालुक्यातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता शासनाने संवेदनशील भूमिका घेत बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे. तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व आवश्यक सवलती द्याव्यात, अशी मागणी हरी अण्णा जाधव यांनी केली आहे.

Tags: Chetan Bagul
Previous Post

नायगाव परिसरातील पिकांची पथकाकडून पाहणी

Next Post

सासकल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शंकर मुळीक

Related Posts

Blog

माँ जिजाऊ हॉलच्या दुरावस्थेविरोधात वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक

September 8, 2026
3
Blog

सासकल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शंकर मुळीक

September 8, 2026
0
Blog

नायगाव परिसरातील पिकांची पथकाकडून पाहणी

September 8, 2026
3
Blog

विदर्भातील दुष्काळसदृश परिस्थितीवर तातडीने विशेष पॅकेज जाहीर करा

September 8, 2026
2
Blog

अहेरी तालुक्यात लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

September 8, 2026
3
Blog

सुकळी येथे दुग्ध व्यवसाय व प्रक्षेत्र भेट प्रशिक्षण संपन्न

September 8, 2026
3
Next Post

सासकल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शंकर मुळीक

ताज्या बातम्या

माँ जिजाऊ हॉलच्या दुरावस्थेविरोधात वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक

September 8, 2026

सासकल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शंकर मुळीक

September 8, 2026

बागलाण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

September 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In