प्रतिनिधी : दशरथ दळवी
संपूर्ण महाराष्ट्राभर विधानसभा निवडणुक आहेत या कित्येक संस्था व सरकारी त्याच प्रमाणे निमशासकीय, मतदाता यांना २०-११-२०२४ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे या कारणांमुळे मतदानाला बढावा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Discussion about this post