राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. महादेव जानकर साहेब यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय समाज पक्षाची महाराष्ट्र राज्याची प्रदेश कार्यकारिणी, विभागीय कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारणी तसेच तालुका कार्यकारणी सह महाराष्ट्र राज्यातील सर्व आघाड्यांची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली या गोष्टी प्रोटोकॉल नुसार घडतं असतात नवीन जुन्या जबाबदाऱ्या येत जात…
असतात पण मला अभिमान याचा वाटतो की माझ्यासारख्या 23 वर्ष वयाचा एका विद्यार्थी दशेतला युवक अगदी सामान्य कुटुंबातून येऊन राजकारणात मलाही कुटला वारसा लाभलेला नसताना आदरणीय जाणकर साहेब तसेच प्रदेश अध्यक्ष, मुख्य महासचिव, प्रदेश कार्यकारिणी व जिल्हाध्यक्ष व माझे सहकारी यांनी जो माझ्यावर विश्वास ठेऊन मला जिल्हा युवा आघाडी पदाची जबाबदारी दिली त्याबद्दल धन्यवाद
व मी सुद्धा ती जबाबदारीने तंतोतंत पाळली व कोणत्याच विश्वासाला तडा जाऊ देण्याच काम केलं नाही व कधी भविष्यात सुद्धा करनार नाही हे मला सांगायला अभिमान वाटतोय कारण की जर जानकर साहेब यांनी पक्ष काढला नसता तर माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातल्या पोराला नेता होता आले नसते पद मिळली नसती,
जानकर साहेब यांनी पद देऊन त्यामुळे माझी उंची वाढण्यासाठी खुप मोठा फायदा झाला, गोर गरीब जनतेच्या प्रश्नावर काम करता आले आंदोलन, मोर्चे करता आली, सत्ता येत राहील,जाईल पण हा तुमचा कार्यकर्ता कधीच राष्ट्रीय समाज पक्ष सोडून कुटल्याच गोष्टीचा विचार करणार नाही पक्ष वाढवण्यासाठी जे जे करता येईल आम्हाला ते करु पण जास्तीत जास्त वेळ पक्ष वाढवण्यासाठी देऊ , जाणकर साहेब यांच्यावर बोलण्यासारखं खुप काही आहे पण मी एवढेच सांगेन अस नेतृत्व पुन्हा होणे नाही
त्यामुळे या नेतृत्वाला जपा वाढवा तुमचाच रामदासभाऊ बाचकर रासप माजी नाशिक जिल्हा युवा आघाडी सचिव
Discussion about this post