भुम तालुका प्रतिनिधी
भुम शहरात #कुरेशी समाजाच्या वतीने जानावरांचा#
व्यापार बंद ठराव घेण्यात आला आहे.
भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रात हा ठराव घेण्यात यावा
म्हणजे कुरेशी एकता ची ताकत दिसून येईल, शेतकऱ्यांना न्याय भेटेल,आसे
मत व्यक्त करण्यात आले
,भुम तालुक्यापासून त्याची सुरुवात झाली आहे.