Sarthi Maharashtracha

Sarthi Maharashtracha

साळसाने गावातील दोन युवकांची इंडियन आर्मीमध्ये निवड; गावकऱ्यांकडून सत्कार

चांदवड ता. प्रतिनिधी : साळसाने गावातील दोन युवकांची इंडियन आर्मीमध्ये निवड झाल्याने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील...

संत ज्ञानेश्वर विद्यालय वाहेगाव साळ येथे राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

चांदवड ता. प्रतिनिधी : राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आज दि. २५ जून रोजी संत ज्ञानेश्वर विद्यालय वाहेगाव साळ येथे...

मर्यादा शरीरात असतात, स्वप्नांमध्ये नाहीत! कोल्हापूरच्या माउली अडकूर यांची BMC मध्ये अधिकारीपदी भरारी

बांबवडे प्रतिनिधी :जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर कोणतीही अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे माउली अडकूर...

नागपूरला मिळाले धडाकेबाज पोलीस आयुक्त; विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती

बांबवडे प्रतिनिधी :महाराष्ट्र शासनाने पोलीस दलात मोठे फेरबदल करत वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची नागपूर शहर पोलीस आयुक्तपदी...

गांधीनगर सोळसे तांडा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाण्याअभावी रुग्णांचे हाल; रिपाइंकडून आंदोलनाचा इशारा

अक्कलकोट, दि. २५ :रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी यांनी अक्कलकोट तालुक्यातील गांधीनगर सोळसे...

कन्नड तालुक्यात अखेर जोरदार पावसाची हजेरी; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

कन्नड (प्रतिनिधी):औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुका परिसरात जून महिन्यात तब्बल २४ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक दिवसांपासून...

शिर्डी लोकसभा खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रतिमेला शिवसैनिकांकडून जोडे मारो आंदोलन

श्रीरामपूर (प्रतिनिधी):ठाकरे गटाशी दुसऱ्यांदा गद्दारी करत शिंदे गटात प्रवेश केलेले शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात श्रीरामपूर तालुक्यात...

श्रीरामपूरच्या आठवडे बाजारात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

श्रीरामपूर (प्रतिनिधी) :श्रीरामपूर शहरातील आठवडे बाजार परिसरात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या...

पाडळी भिल्ल वस्तीतील 20 मुलांना शिक्षणाची नवी दिशा; एकलव्य भिल्ल समाज संघटनेचा स्तुत्य उपक्रम

शिरूर कासार | प्रतिनिधी :शिरूर कासार तालुक्यातील पाडळी येथील भिल्ल वस्तीमध्ये घडलेल्या घटनेनंतर परिसरात सामाजिक आणि शैक्षणिक समस्या निर्माण झाल्या...

दीव गावातील ठाकूर आळीचा वीज प्रश्न सुटला; नवीन ट्रान्सफॉर्मरमुळे ग्रामस्थांना दिलासा

दीव पेण तालुक्यातील दीव गावातील ठाकूर आळीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला कमी दाबाच्या वीजपुरवठ्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे....

Page 3 of 335 1 2 3 4 335

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.