*आरमोरी तालुक्यातील भाकरोंडी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चिचटोला या गावात जाण्यासाठी एकच मार्ग होता त्या रस्त्याला पावसाने मुळे भगदाळ पडले व आणि त्या गावचा संपर्ग तुटला चिचटोला वासियांना उपासमारीची पाळी आली आहे त्या गावात एकादी गर्भवती महिला जर राहिली तर दवाखान्याची ऍम्ब्युलन्स अजिबात जात नाही व त्या महिलेच्या जीवाला धोका होण्याची शक्यता आहे पावसामुळे पूर्ण रस्ताच वाहून गेला आहे त्या गावातील नागरिकांना आपल्या उपजीविकांच्या वस्तू आणण्यासाठी फार तारेवरची कसरत करावी लागत आहे त्या गावालगत एक नवीन पुलिया चा बांधकाम करण्यात आला होता समधीत कंत्राटदाराणे ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले म्हणून ते वाहून गेले असे त्या गावकरायचे आरोप आहे त्या कंत्राटदारावर राग वक्त करून त्यांचेवर शासनाने कठोर कार्यवाही करावी असे शासनाकडे हाक मारली आहे कार्यवाही न केल्यास आम्ही बांधकाम विभाग गडचिरोली येते मोर्चा काडू असे मत वक्त केले त्या वेळी त्या गावचे जेष्ठ नागरिक माजी सरपंच श्री लिंगाजी उसेंडी, अमित उसेंडी, ऋषीं उसेंडी, दानसू उसेंडी, सोनुजी उसेंडी, मानसू उसेंडी, तुकाराम दुगा, राजीराम उसेंडी, वसंताबाई उसेंडी, शशिकला उसेंडी, लक्ष्मीबाई उसेंडी, लिंबूनाबाई किरंगे, कमलाबाई उसेंडी, सायत्राबाई दुगा, उपस्थित होते

Discussion about this post