रिसोडकरांनादिपावलीच्या हार्दिक शूभेच्छा🙏 व आंनद सूख वैभव जाऊईश्वर चरण प्रार्थना. काही ठिकाणी नालेमधून पाणी जात नाही ते रोडवरुन वाहते तरी नगरपरिषद लक्ष देत नाही किती नागरिक खराब पाण्यात पायदेऊन जात आहे नालेचे तोड़ें बंद आसल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोकाच आहे तरी नगरपरिषद लक्ष द्यावें नाला साफ करावे असे नागरिक बोलतात.