बुधवार २६ नोव्हेंबर २०२५
नागपूर जिल्हा सावनेर तालुका प्रतिनिधी नरेश गें कनोजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसा पैसा विरुद्ध कार्य हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
यातीवर लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे, संकटाच्या काळात धावून जागार, समाजासाठी-झटणारे कार्यकर्ते निवडणुकीच्यावेळी मात्र तर पैशांची ताकद, गटबाजी आणि दिखामाच्या वापर उमेदवार मैदानात उतरतात आणि निवडून देतात. त्यामुळे मतदारांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. पैसे असेल तरच नियुक लावी का? अनेक ठिकाणी
निवडणुकीचा स्वरुप खचीक होत चालला आहे. प्रचारासाठी गाड्या, पोस्टर-बैनर जेवणावळी, मापसे फिरवणे यासाठी लाखोचा खर्च होत असल्याने ज्यांच्याकडे आर्थिक पाठबळ नाही अशा कार्यकर्त्यांना सुरुवातीपासूनच
स्पर्धेत अडचणी येतात. हेच कार्यकर्ते वर्षानुवर्षे सामाजिक कामात गुंतलेले असतात, लोकांच्या हजर असतात, पण मतदानाच्या वेळी मतदार तो चांगला माणूस आहे एकडेच सांगतात, मत मात्र पैशावर किंवा गटबाजी आधारलेल्या उमेदवारांनाच देतात. त्यामुळे खरे सामाजिक कार्यकर्ते निवडणुकीत कोलमडतात आणि पैशाच्या जोरावर निवडणूक लवणान्यांचा विजय होतोकशाहीदार राजा असती, पण जर मतदारांनी सजग विचार करता पैशावर, लाभावर आधारित मतदान केले तर विकामाच्या प्रश्नांवर त्याचे दूरगामी परिणाम निसा वाटणारे उमेदवार लोकांसाठी काहे तर स्वतःच्या फायद्यासाठी गुंतवणूक करतात आणि नंतर ती सूत करतात, ही कटू वस्तुस्थिती आहे. समाजासाठी सातत्याने काम करणाऱ्यांना खरा पाठिंबा मिळावा यासाठी मतदारांनी
आपली मानसिकता बदलण्याची आणि विकासाला प्राधान्य देणारे मतदान करण्याची गरज आहे.
निष्वावंताने पक्षासाठी आयुष्यभर सतरंज्या उचलाव्यात, पण तिकीट मागूच नये का ?
अनेक कार्यकर्ते आपल्या गावात, मतदारसंघात लोकांमध्ये काम करून नाव निर्माण करतात. परंतु तिकीट वाटपाच्या वेगवान आर्थिक ताकद वरच्या स्तरावरील शिफारसी, राजकीय सौदे यांना प्राधान्य दिले जाते. बंद होतात, परिणामी, जमिनीवर खऱ्या अर्थान गाळणारे कार्यकर्ते जोचित राहतात. त्यांना तू तर आपला आहेस या एका वाक्यात शांत केले जाते. हे कार्यकर्ते पोस्टर लावतात, कॅनर वाहतात प्रचार करतात, पण निर्णायक क्षणी त्यांच्यासाठी दरवाजे बंद होतात.




