वर्णावे किती लिहावे किती
महात्मा ज्योतिबा फुलेंची महती
ज्याच्या विचारातून शिक्षणाची फुले फुलती
कित्येक पिढ्यांचे भविष्य उंचावती
किती दुःख वेदना सोसिले
असे महामानव झाले
ज्यांच्यामुळे इतिहास जागृत झाले
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले
ज्याच्या विचारांनी शब्द बोलू लागले
सर्वसामान्यांना शिक्षण मिळाले
माय माऊलीचे भविष्य उज्वल झाले
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले
समाज हितासाठी दिले योगदान
सर्वसामान्यांचे केले सोनं
कित्येक रूढी परंपरातून
दिले माणसाला जीवदान
कवी कलाध्यापक व्याख्याते
श्री संदीप ईश्वर पाटील सर
आर एस पी अधिकारी
कल्याण देवगावकर
