• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वादळी पावसात डाळिंब बागांचे प्रचंड नुकसान; कोळपेवाडी परिसरातील शेतकरी संकटात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
वादळी पावसात डाळिंब बागांचे प्रचंड नुकसान; कोळपेवाडी परिसरातील शेतकरी संकटात
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

कोपरगाव प्रतिनिधी –

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी परिसरातील सुरेगाव हद्दीतील हाळनोरवस्ती येथे काल झालेल्या वादळी पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

RelatedPosts

98 वर्षांचा ऐतिहासिक वारसा; मात्र स्वतःच्या इमारतीच्या प्रतीक्षेत चांभुर्डीची विठ्ठल सोसायटी

पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा

या भागातील अनेक शेतकऱ्यांनी आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करत उन्हापासून संरक्षण व दर्जेदार उत्पादनासाठी लोखंडी स्ट्रक्चर उभारून डाळिंब बागांवर क्रॉप कव्हर बसवले होते. मात्र अचानक आलेल्या वादळामुळे काही क्षणातच अनेक महिन्यांचे परिश्रम व लाखो रुपयांची गुंतवणूक उद्ध्वस्त झाली.

वादळी वाऱ्यामुळे डाळिंब बागांवरील संपूर्ण क्रॉप कव्हर उडून गेले असून लोखंडी पोल मोठ्या प्रमाणात वाकले आहेत. तसेच झाडांवरील तयार डाळिंब फळे खाली पडल्याने उत्पादनाचेही मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार एका शेतकऱ्याचेच सुमारे साडेचार लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या बाजारात डाळिंबाला प्रतिकिलो १७० ते १८० रुपये दर मिळत असताना, हाता-तोंडाशी आलेले उत्पन्न निसर्गाच्या प्रकोपामुळे हिरावले गेल्याची तीव्र भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाकडून अद्याप सुरू झाले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. तर महसूल विभागाशी संपर्क साधला असता या घटनेबाबत अनभिज्ञता असल्याचे समोर आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

Previous Post

“विकास चौकातील प्रवाशी निवारा शोभेचा; प्रवाशांचा पिंपळवृक्षच खरा आधार”

Next Post

पनवेल शहरात हत्येच्या घटनेने डीसीपी रश्मी नांदेडकर यांचे स्वागत; कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा!

Related Posts

ताज्या घडामोडी

98 वर्षांचा ऐतिहासिक वारसा; मात्र स्वतःच्या इमारतीच्या प्रतीक्षेत चांभुर्डीची विठ्ठल सोसायटी

July 12, 2026
20
पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी
ताज्या घडामोडी

पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

July 12, 2026
19
सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा
ताज्या घडामोडी

सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा

July 12, 2026
4
निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; कारवाई व मदतीची मागणी
ताज्या घडामोडी

निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; कारवाई व मदतीची मागणी

July 12, 2026
15
शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन
ताज्या घडामोडी

शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन

July 12, 2026
15
नंदुरबारची शान! ७ वर्षीय प्रनिका पाटीलचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनात गौरव
ताज्या घडामोडी

नंदुरबारची शान! ७ वर्षीय प्रनिका पाटीलचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनात गौरव

July 12, 2026
4
Next Post
पनवेल शहरात हत्येच्या घटनेने डीसीपी रश्मी नांदेडकर यांचे स्वागत; कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा!

पनवेल शहरात हत्येच्या घटनेने डीसीपी रश्मी नांदेडकर यांचे स्वागत; कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा!

ताज्या बातम्या

98 वर्षांचा ऐतिहासिक वारसा; मात्र स्वतःच्या इमारतीच्या प्रतीक्षेत चांभुर्डीची विठ्ठल सोसायटी

July 12, 2026

‘आपल्या शरीरावर आपलाच हक्क’; किशोरवयीन मुलींना सुरक्षिततेचे मार्गदर्शन

July 12, 2026
पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

July 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In