‘सारथी महाराष्ट्राचा’
जि.प्रतिनिधी:डॉ.पंजाबराव खाडे.
नागरिक व मध्यवर्गीयांची आवाज…!
वर्तमान मध्ये शासनाच्या भुल पाडणाऱ्या जाहिराती,प्रत्येकक्षात काहीच माळे ना.!औद्योगिक परिसर ओसा पडत आहेत,आहेत तेथे तुटक्या मजुरित बेहिसाब तास काम करायच,काही न बोलायच,उच्चशिक्षित तरुण बिगारी बणुन काम करतोय,तरुणांना नोकरी नसल्याने थकलेल्या वडीलांच्या थकलेल्या खांद्यांना चालवाव लागत आहे,
वर्तमान सरकारने देश 50 ईस.मध्ये आणुन सोडलाय.
सर्व स्तरातिल जनता प्रचंड परेशान,तरुणाई परेशान,अशात मुलांना शिकवावे किंवा नको मोठा प्रश्न,?
अशा परिस्थितीत जगावे की मरावे.?परिस्थिती पहाता शासकीय, निमशासकीय शाळेत गणवेश,पाठ्यपुस्तके शासनाने पुरवावित अशी मागणी जनतेत जोर पकडत आहे.










