गडचिरोली येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत सर्पदंशामुळे तीन निष्पाप आदिवासी बालिकांचा मृत्यू झाला, तर अन्य तीन मुलींवर उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्रतील आश्रम शाळेच्या बाबतीत 2025 ते 2026 मुलाचं मुर्त्यू चे प्रमाण बघितले तर आकडा जवळपास 585 एवढा आहे मग आपण या शाळेवर येणारे जेवण, तेथील सुविधा, तेथील वातावरण, यावर प्रशासनाचा ढसाळ कारभार पाहण्यास मिळतो याला जबाबदार या शाळेचे संचालक, स्टाप, आदिवासी विकास मंत्र आहेत.
विष बाधित जेवण, मुलाच्या आरोग्याची तापसानी नाही, निकृष्ट दर्जेचा जेवण व्यवस्थित राहण्यासाठी बेड, चादर,शैक्षणिक वस्तू नाही हॉस्टेल ची दुर अवस्था आश्रम शाळेवर स्थायी शिक्षक नाही या सर्व प्रशासनाचा जाहीर निषेध
एक खुणाची शिक्षा फाशी आहे
मग या गडचिरोली येथील निष्पाप मुलींनी जीव गमावला त्याचं काय
आम्हाला न्याय हवा
या मुलीच्या घरच्यांना 1 कोटी रुपये मिळावे
यांच्या प्रत्येक घरातील व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी
आश्रम शाळेचे नियम वेगळे व अमलात अनवे कागद पत्रि नसावे
प्रत्येक आश्रम शाळा ऑनलाईन म्हणजे मुलं घरच्यांना त्यांच्या मोबाईल घर बसून दिसतील कशी यांचे नियोजन करावे
सेंटर किचन नको
अशा मागण्या करण्यात आल्या
रॅलीचे नियोजन डॉ. राममनोहर
लोहिया नगर यांनी केले असून परिसरातील नागरिकांनी या कॅन्डल रॅलीमध्ये मोठ्या संख्येने ओझर ग्रामस्थ उपस्थित राहून मृत बालिकांना श्रद्धांजली अर्पण केली.










