• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मोबाईलमुळे संवाद माणसातुन नाहीसा होत आहे.

Pratik Tidke by Pratik Tidke
September 4, 2026
in Blog
0
मोबाईलमुळे संवाद माणसातुन नाहीसा होत आहे.
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी-दरिकांत कोळेकर.

RelatedPosts

एसटी महामंडळाच्या ‘NCMC’ कार्डाचा तांत्रिक गोंधळ; महिला व ज्येष्ठ नागरिकांना बसतोय पूर्ण तिकिटाचा भुर्दंडआसिफ शेख @तालुका प्रतिनिधी

वीर शहीदांच्या स्मृती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत ‘सायकल मॅन’ नरेंद्र यादव येणेगूरमध्ये दाखल२५ हजार किलोमीटरचे सायकल भ्रमण पूर्ण;

🌈 तुकाराम मुंढे इफेक्ट? रस्त्यावरील खाद्यपदार्थांचा रंगच बदलला!

कुरुंदवाड :-मानव हा समाज प्रिय असल्यामुळे समूहाने राहत होते,समूहात राहणे मानवाला आवडत होते, सुख -दुःखात एकमेकांना सहकार्य करण्याची वृत्ती जोपासली जात होती.जे काम समूहाने करावे लागत असा वेळी एकमेकांना मदत घेत असत.त्यामुळे माणुस नेहमी माणसाच्या सानिध्यात राहत असत. त्यांच्याशी गप्पागोष्टी कराव्यात. बोलावं, मात्र सध्या हे सर्व दुर्मिळ होत जात आहे. माणूस मोबाईल मध्येएवढा गुरफटून गेला आहे की, समोर बसलेल्या व्यक्तीला समोरा – समोर बोलत नाही.सुख दुःख शेअर करत नाहीत ही शोकांतिका आहे. मोबाईलचा वापर कमी करावा. जसे आपण एक दिवस उपवास करतो, त्याप्रमाणे एक दिवस पूर्णपणे मोबाईल हाताळणे बंद करावे. ही सवय जर शारीरिक व मानसिक दृष्ट्या सुखकारक ठरेल. असे मत ज्येष्ठ साहित्यिक रवीप्रकाश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.


ते कवी मुक्तेश्वर साहित्य प्रतिष्ठानच्या 26 व्या वर्धापन दिनाच्या समारंभात बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते पी.व्ही. देशपांडे लिखित कवी मुक्तेश्वरावरील पुस्तकाचे प्रकाशन झाले.
या समारंभच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठांनच्या अध्यक्षा सौ. अंजलीताई कुलकर्णी होत्या. यांनी प्रतिष्ठानची सखोल माहिती दिली.
दरम्यान साहित्यिक कुलकर्णी पुढे म्हणाले,की, कादंबरी पेक्षा आत्मकथन हा लेखन प्रकार रूढ होत आहे. तो चांगला आहे. त्यामध्ये सत्य असते. सत्याची बाजू असते, परंतु हा साहित्यप्रकार दुर्लक्षित झाला आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना कुलकर्णी म्हणाले खऱ्या लेखनाची तुलना ए आय(AI) शी होऊ शकणार नाही.


व्यासपीठावर सौ. कुलकर्णी, श्रीमती प्रभा कुलकर्णी, सौ सीमा जमदग्नी, डॉ. कुलकर्णी, चेअरमन प्रा.शरद पराडकर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन प्रा. शरद पराडकर यांनी केले. पाहुण्यांची ओळख डॉ. दिलीप कुलकर्णी यांनी करून दिली.
आभार सुनिल मुळे यांनी मानले.

Previous Post

धुनकवाड येथे प्रहार संघटनेच्या शाखेची स्थापना…..

Next Post

पातूर पोलीस स्टेशनमध्ये ‘एक राखी पोलीस बांधवांसाठी’ सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न

Related Posts

Blog

एसटी महामंडळाच्या ‘NCMC’ कार्डाचा तांत्रिक गोंधळ; महिला व ज्येष्ठ नागरिकांना बसतोय पूर्ण तिकिटाचा भुर्दंडआसिफ शेख @तालुका प्रतिनिधी

September 4, 2026
0
वीर शहीदांच्या स्मृती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत ‘सायकल मॅन’ नरेंद्र यादव येणेगूरमध्ये दाखल२५ हजार किलोमीटरचे सायकल भ्रमण पूर्ण;
Blog

वीर शहीदांच्या स्मृती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत ‘सायकल मॅन’ नरेंद्र यादव येणेगूरमध्ये दाखल२५ हजार किलोमीटरचे सायकल भ्रमण पूर्ण;

September 4, 2026
0
Blog

🌈 तुकाराम मुंढे इफेक्ट? रस्त्यावरील खाद्यपदार्थांचा रंगच बदलला!

September 4, 2026
4
श्रीक्षेत्र कनाशी येथेल सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मंदिरावर श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आकर्षक रोषणाईतून सप्तरंगाची उधळण
Blog

श्रीक्षेत्र कनाशी येथेल सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मंदिरावर श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आकर्षक रोषणाईतून सप्तरंगाची उधळण

September 4, 2026
7
विझोरी-निमगाव पाटी येथे ‘सरपंच केसरी २०२६’ बैलगाडा शर्यतीचा थरार
Blog

विझोरी-निमगाव पाटी येथे ‘सरपंच केसरी २०२६’ बैलगाडा शर्यतीचा थरार

September 4, 2026
5
पत्रकार मनोज किर्तने यांना ‘ सर्वोत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कार प्रदान.
Blog

पत्रकार मनोज किर्तने यांना ‘ सर्वोत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कार प्रदान.

September 4, 2026
2
Next Post
पातूर पोलीस स्टेशनमध्ये ‘एक राखी पोलीस बांधवांसाठी’ सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न

पातूर पोलीस स्टेशनमध्ये ‘एक राखी पोलीस बांधवांसाठी’ सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

एसटी महामंडळाच्या ‘NCMC’ कार्डाचा तांत्रिक गोंधळ; महिला व ज्येष्ठ नागरिकांना बसतोय पूर्ण तिकिटाचा भुर्दंडआसिफ शेख @तालुका प्रतिनिधी

September 4, 2026
वीर शहीदांच्या स्मृती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत ‘सायकल मॅन’ नरेंद्र यादव येणेगूरमध्ये दाखल२५ हजार किलोमीटरचे सायकल भ्रमण पूर्ण;

वीर शहीदांच्या स्मृती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत ‘सायकल मॅन’ नरेंद्र यादव येणेगूरमध्ये दाखल२५ हजार किलोमीटरचे सायकल भ्रमण पूर्ण;

September 4, 2026

🌈 तुकाराम मुंढे इफेक्ट? रस्त्यावरील खाद्यपदार्थांचा रंगच बदलला!

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In