भुम .ईट
ईट .येथील सिध्देश्वर कृषी सेवा केंद्र चे मालक शेतकऱ्यांना ऊस तोडणी साठी कामगार मिळत नसल्याने शेतकरी सतत अडचणीत येउन साखर कारखान्यावर फेर्या माराव्या लागत होत्या तरीही ऊस तोडणी वेळेवर होत नव्हती अश्या वेळी ईट एथील अशोक लिमकर यांनी शेतकऱ्यांच्या ऊस कसा वेळेवर जाईल या साठी तोडणी मसीन घेऊली व शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर जाईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे आता कामगारांना
साखर कारखान्यावर फेर्या मारन्याची गरज लागनार नाही ऊस तोडणी वेळेवर होईल








