जळकोट तालुका व शहरातील सर्व काँग्रेस नेते, पदाधिकारी. आणि कार्यक्रते यांना सूचित करण्यात येते की. तालुक्यातील शेतकऱ्याची सर्व पिके पावसा अभावी वाळून गेलेली असून. शेतकरी मोठया संकटात सापडला असताना सरकार आणि विमा कंपनी ने आध्यप हि पंचनामे सुरवात केलेले नाहीत..
महत्वाची सूचना… ✍️ गेल्यावर्षी जास्त पाऊस झाल्यामुळे हातातोंडाची पिके गेली होती तरी पिकविमा कंपनीने एक रुपया हि नुकसान भरपाई दिली ...











