जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे
भारत देश म्हणजे सणावारांचा देश. विविध धर्म, विविध जाती, विशिर प्रांत वाम्हये वेगवेगळे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. काही सण्णावारांना त्या-त्या शहरांच्या नावानेही ओळख मिळाली आहे. जसे मुंबईची दिवाळी, पुण्याचा गणेशोत्सव, अहमदनगरचे मोहरम आणि जामखेडची नागपंचमी संपूर्ण महालाष्ट्रात प्रसिद्ध आहे. जामखेडची पंचमी म्हटलं की लोकांच्या करणांत घुंगराचा आवाज घुमायला लागतो.
चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असलेले चा जामखेड हे तालुक्यात गावा गावामध्ये सण उत्साहाने साजरे केले जातात. परंतु पंचमी हा सण म्हणजे जामखेडमधील एकात्मतेचे प्रतिवक आहे. कारण हा सग जामखेडमधील सर्व जाती धर्माचे लोक अगदी आनंदात व उत्साहात साजरे करतात. मोठमोठे राक्षशी पाळगे, जीवावर उदार होऊन दाखविला जाणारा सर्वांचा आवडता शो म्हगजे मौत का कुँबा होय. त्याशिवाय गाख्गाचा मनालाल
शो, किसी की, लहान पाउने, अनेक खेळण्यांची दुकाने, महिलांसाठी शृंगारिक साधनाची दुकाने असेच बरेच काही पाहण्यासाठी येथे मोठी गर्दी झालेली असते. अगदी लहान मुलांपासून अबाल वृद्धांपर्कर, स्त्रिया, मुली सर्वजण अगदी मनसोक्तपने आनंद लुटत असतात. अशा प्रकारची जत्रा जवळ-जवळ आठ ते दहा दिवस न थांबता चालूचं असते. हा आनंद लुटण्यासाठी जामखेडच्या चोहोबाजूंनी लोक दररोज देत असतात, खेड्यापाड्यातील लोके तर सहकुटुंब येत असतात, दूरदूरचे लोक चार चाकी वाहने
घेऊन येतात.
जानखेडची पंचमी महाराष्ट्रात प्रसिद्ध असण्याचे महत्त्वाचे कारण महणजे पंचमीच्या दुसन्या दिवशी साजरा होणारा ‘सवृन्बा’ हा होय. या दिवशी जामखेडच्या प्रत्येक गल्लीमध्ये एक नृत्यात्ताठी स्टेज उभारलेले असते. त्या नृत्याचा कार्यक्रम पाहुणान्यांमध्ये काहीजण या नर्तकींच्या कलेगी कदर करणारे असतात ते या नर्तकींना बिदागी म्हणून पैशांच्या स्वरुपात बक्षिसी देतात. हा नृत्त्वाचा कार्यक्रम रात्री सुरू झाला की कधी सकाळ होऊन जाते. हे कळातसुद्धा नाही.
सकाळी १० वाजता सगळ्या जामखेडमधील नर्तिका नाचत नाचत पोलिस परेड ग्राऊंडवर येतात. भग त्याठिकाणी सर्वाचा ‘सामना’ होतो. त्याठिकाणी सयौपृष्ट नर्तिकांच्या पधवाला त्यावर्षीचा मानकनी तरवले जाते. स्टेजवर रंगीबेरंगी दिव्यांचा झगमगाट असतो. एकदा रात्रीचे ९ चाजले की हा नृत्यचा कार्यक्रम सुरू होतो. लोकांच्या झुंडी भरा जानखेडच्या गल्लीबोळातून फिटयला लागतात. सगळे रस्ते नुसते माणसांनी भरून गेलेले असतात. था प्रेक्षकांपैकी ६० ते ७० के शौकिन नहशेत
तमाशा संपले, उरली कलाकेंद्र…
सुमारे पन्नास वर्षांपूर्वी तमाशा हे करमणुकीचं मुख्य केंद्र होल शनिवारचा आठवडे बाजार आटोपला की तमाशा पहायला वायचं, हा अनेकांचा उरलेला कार्यक्रम असायचा. विठा भाऊ मांग, कांताबाई सातारकर, रघुवीर खेडकर यांचं लोकनाट्य हे तर रसिकांचं मोठं आकर्षण असायचं. मागील चार दशकांत तमाशांना ओहोटी लागून कलाकेंद्रांची संख्या वाढली. जामखेड परिसरात दहा कलाकेंद्र आहेत. दिवाणखान्यातील बैठक आगि त्याच्या जोडीला थिएटरमांचे नृत्य अशी परंपरा सुरू झाली. नाटक, सिनेमासारखं रितसर तिकीट काढून मंडळी तिथल्या थिएटरमध्ये बसून नृत्याचा आनंद घेऊ शकतात.
तर्रर्र असतात नर्तकीचे नृत्य सुरु झाले हे प्रेक्षकही रस्त्यांवरच बेभान नाचतात. शिट्टया आणि विविध आवाज काढत ते नृत्यांगनांचा उत्साह वातवितात. घुंगराचा आवाज, शिड्या, प्रेक्षकांचे ओरहने अशा आवाजने संपूर्ण जामखेड दुमदुमून जाते. ज फार वर्षापासूनचा अनुभव आहे की, जामखेडच्या पंचमीत ‘घुंगरू’ वाजले की पाऊस अगदी पळत येतो, गेलेला पाऊसही परत देतो. परंतु काही लेोके याला अंधश्रद्धाही म्हणतात. जामखेडच्या पंचमीनध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असते. नाचणाऱ्या नर्तकींचा पंचनी म्हणजे पैसे वामावग्याचा मौसम असतो, एकदा पंचमीच्या घुंगराचा आवाजाचा आस्वाद कानांना आला की तो न चुकता पुढच्या वर्षी पंचमीचा आस्वाद घेण्यासाठी आला नाही तर नवलच.








