‘सारथी महाराष्ट्राचा’
जि.प्रतिनिधी:डॉ.पंजाबराव खाडे.
हिंगोली जिल्ह्यातील प्रगतशील गांव
ऐतिहासीक ‘औंडा’पासून जवळपास 12की.मी., हिंगोली 40 किमी.,झीरो फाटा40 किमी,असून शेती,व महसुल व ईतर कार्या करीता प्रचंड ताण सहन करीत आहेत.
आणी संपुर्ण मराठवाड्यातील सर्वात मोठा 45खेड्यांना जुडलेला,आठवडी बजार असुन,हा बाजार या गावाचे महत्व वाढवित असतो सोबत जिल्ह्याचा महसुल वाढवित असुन, तरीही’जवळाबाजार’हे गाव तालुका होउ नये.?या प्रती स्थानिक जनतेत प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.आश्चर्य म्हणजे येथे थ्रीफेज ईलेक्ट्रिक पावर दररोज सकाळी 10 ते 5 वाजे पर्यंत असणे,हे एखाद्या गांवावर अन्याय करण्या सारखे नाही का.?स्थानिक शेतकरी यांनी सर्व महत्वाचे कामे सोडून शेतात पाणी द्यावे का.?महावितरण ग्रामीण, शहरी असा भेदभाव करणे कितपत योग्य आहे.?राज्याचे मुख्यमंत्री साहेब, राजकारण विसरून लक्ष देतिल का.?अशी अपेक्षा स्थानिक जनता करीत आहे.!









