बोटकूळ ग्रामपंचायतीच्या कारभारावर ‘आरटीआय’चा वॉच; ३० दिवसांत माहिती देण्याचे ग्रामसेवकांचे आश्वासन

निलंगा, दि. ०६ : निलंगा तालुक्यातील बोटकूळ ग्रामपंचायतीमधील विविध विकासकामांमध्ये पारदर्शकता यावी आणि संभाव्य आर्थिक गैरव्यवहारांना आळा बसावा, या उद्देशाने...

कर्जत तालुक्यातील पळसदरी ठाकूरवाडीत दरड कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली

कर्जत, रायगड : कर्जत तालुक्यातील पळसदरी येथील ठाकूरवाडी परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली...

अमरावती जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पातून पुढील ४८ तासांत पाणी सोडण्याची शक्यता; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

अमरावती, प्रतिनिधी : अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णा प्रकल्पातील जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. वाढता...

महाबळेश्वर तालुक्यात पावसाचा हाहाकार; चतुरबेट गावातील मुख्य रस्ता बंद, कोयना नदी धोक्याच्या पातळीवर

महाबळेश्वर, प्रतिनिधी : महाबळेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे....

रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन

प्रतिनिधी : अकोला : अकोला–अकोट मार्गावरील मोठमोठ्या भेगा, टोलनाका परिसरातील खराब रस्ता तसेच गांधीग्राम–धामणा रस्त्याची झालेली दुरवस्था याच्या निषेधार्थ शिवसेना...

मेळघाटातील चिखलदरा परिसर हिरवागार; पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासन सतर्क

चिखलदरा : मेळघाटातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या चिखलदरा परिसरात सध्या निसर्गाने हिरवाईची चादर पांघरली असून, सर्वत्र नयनरम्य वातावरण पाहायला...

पाथरगव्हाण बुद्रुक येथे एचडीपीएस कापूस व कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तूर लागवड तंत्रज्ञानाची पाहणी

प्रकल्प उपसंचालक अभिषेक घोडके यांचे शेतकऱ्यांना आधुनिक पीक व्यवस्थापनाचे मार्गदर्शन पाथरी | प्रतिनिधी पाथरी तालुक्यातील मौजे पाथरगव्हाण बुद्रुक येथे सघन...

विभूतीचंद्र गजभिये यांच्या संपादन कार्याची साहित्यविश्वात दखल

‘रवी दलाल यांच्या निवडक कथा’ ग्रंथाचे नागपुरात प्रकाशन; साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत वाङ्मयीन सोहळा संपन्न अमरावती नागपूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रसिद्ध...

दुय्यम कारागृह कायमस्वरूपी बंद; श्रीरामपूर येथील कैद्यांची नाशिक कारागृहात रवानगी

श्रीरामपूर | प्रतिनिधी महसूल व वन विभागाच्या निर्णयानुसार राज्यातील दुय्यम कारागृहे कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यानुसार श्रीरामपूर...

श्री क्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदीला महापूर; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

आळंदी | प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे श्री क्षेत्र आळंदी देवाची येथील इंद्रायणी नदीला महापूर आला...

Page 1 of 501 1 2 501

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.