Sarthi Maharashtracha

Sarthi Maharashtracha

भेसळवाल्यांना नोटीस देणे म्हणजे चोरांना पकडायलाही नोटीस देण्यासारखे?

उच्च न्यायालयाच्या निकालावर सामान्य नागरिकांमध्ये नाराजी गेवराई | प्रतिनिधी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या वर्धा येथील आश्रमातील...

Ashadhi Wariपूर्वी पालखी मार्गाची दुरवस्था; भाविकांकडून प्रशासनाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी

Muktainagar येथून Pandharpurकडे जाणाऱ्या Sant Muktai Palkhi Sohala सोहळ्याला आता काहीच दिवस उरले असताना पालखी मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था समोर...

Public Works Department च्या पर्यायी पुलाबाबत प्रश्नचिन्ह; किवरा ओढ्यावरील पूल वाहून गेल्याचा दावा

वाई | प्रतिनिधी Wai येथील भोर–मांढरदेव–वाई रस्त्याच्या कामांतर्गत किवरा ओढ्यावर उभारण्यात आलेला पर्यायी पूल पावसाच्या पाण्यात खचून वाहून गेल्याचा प्रकार...

Wai नगरपरिषदेच्या स्वच्छता व्यवस्थेवर नागरिकांचा सवाल; आरोग्य धोक्यात असल्याची तक्रार

वाई | प्रतिनिधी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या Wai शहरामध्ये वाढत्या घाणी आणि कचऱ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे....

Wai मध्ये ‘सुपारी’च्या नावाखाली छुप्या पद्धतीने गुटखा विक्रीचा आरोप

वाई | प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची Wai शहर व परिसरात छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर...

ग्रामपंचायत पुरजळ वार्ड क्रमांक ३ मधील मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य; नागरिकांचा संताप

Purjal : ग्रामपंचायत पुरजळच्या वार्ड क्रमांक ३ मधील मुख्य रस्त्यावर साचलेल्या घाणीमुळे आणि नालीच्या पाण्यामुळे परिसरात गंभीर अस्वच्छता निर्माण झाली...

Rayat Shikshan Sansthaच्या श्रीगोंदा कन्या विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

Shrigonda : रयत शिक्षण संस्थेच्या Shrimant Rajmata Vijayaraje Shinde Kanya Vidyalaya या विद्यालयाने इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय...

श्रीगोंद्याच्या राजकारणात ऐतिहासिक वळण; ४८ वर्षांत पहिल्यांदाच पाचपुते घराण्यातील सदस्याचा जिल्हा बँकेत प्रवेशाचा प्रयत्न

श्रीगोंदा | प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा तालुक्यात मोठी आणि राजकीयदृष्ट्या ऐतिहासिक मानली जाणारी घडामोड...

महावितरणचा निष्काळजीपणा; पोल कोसळल्याने चार गावांचा पाणीपुरवठा सहा दिवसांपासून ठप्प

नागरिक व शेतकरी हवालदिल; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संताप शिरूर अनंतपाळ | प्रतिनिधी महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे आणि वेळीच दुरुस्ती न केल्यामुळे शिरूर...

सगळ्यांनीच पुण्यासारख्या शहरांची वाट धरली तर आपल्या गावाचा विकास कधी होणार?— निखिल नाळे

आज शिक्षण, नोकरी आणि चांगल्या उत्पन्नाच्या शोधात हजारो तरुण गाव सोडून पुणे, मुंबई, बेंगळुरू यांसारख्या शहरांकडे धावत आहेत. बदलत्या काळानुसार...

Page 101 of 457 1 100 101 102 457

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.