Sarthi Maharashtracha

Sarthi Maharashtracha

वीज कोसळून दोन बैल ठार; लोहारा येथील शेतकऱ्याचे मोठे नुकसान

जांब | वार्ताहर जांब परिसरात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसादरम्यान वीज कोसळून दोन बैलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लोहारा येथे घडली....

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा; पनवेलमध्ये पत्रकार परिषद संपन्न

पनवेल | प्रतिनिधी – पंतप्रधान Narendra Modi यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त पनवेल येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात...

स्मार्ट मीटर बसविण्यासाठी महावितरणकडून ग्राहकांना पूर्वसूचना; विरोधाच्या पार्श्वभूमीवर चर्चा रंगली

पनवेल | कळंबोली | प्रतिनिधी – राज्यभरात स्मार्ट मीटर बसविण्याच्या निर्णयाला अनेक ठिकाणी नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध राजकीय पक्षांकडून...

महागाईविरोधात काँग्रेसचे कांदिवलीत आंदोलन

पेट्रोल, डिझेल, सीएनजी व गॅस दरवाढीविरोधात संताप व्यक्त मुंबई | प्रतिनिधी कांदिवली पश्चिम येथे उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी (स्लम...

शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल भरलेल्या ट्रकला आग, चालक-वाहक थोडक्यात बचावले

शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल भरलेल्या ट्रकला आग, चालक-वाहक थोडक्यात बचावले

शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर-चोपडा महामार्गावरील सावेर गावाजवळील जय पेट्रोल पंप परिसरात आज पहाटे भीषण अपघात घडला. केमिकलने भरलेला ट्रक उलटल्यानंतर...

जांभळांचा सडा आणि दुष्काळाचा इशारा? पारंपरिक ज्ञानाला विज्ञानाची जोड

विशेष लेख यंदाच्या उन्हाळ्यात बाजारपेठा, रस्त्यांच्या कडेला आणि गावागावांतील जांभळाच्या झाडांवर फळांची अक्षरशः रेलचेल दिसून येत आहे. अनेक ठिकाणी झाडांखाली...

भडगावात महिलेवर जीवघेणा हल्ला; गंभीर जखमी महिलेवर जळगावात उपचार, संशयित ताब्यात

भडगाव | प्रतिनिधी भडगाव शहरात एका महिलेवर झालेल्या गंभीर हल्ल्याच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दि. १२ जून २०२६ रोजी...

नेर येथे 75 टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

नेर येथे 75 टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

20 जूनपर्यंत नावे नोंदविण्याचे आवाहन नेर, जि. यवतमाळ : विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने...

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा सवाल! पीक विम्याला जबाबदार कोण?

यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्यांमुळे दुर्दैवाने देशभर चर्चेत राहिलेला जिल्हा आहे. अशा परिस्थितीत येथील शेतकरी आज एकच प्रश्न विचारत आहेत...

दौलतनगर येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा जनसंवाद कार्यक्रम उत्साहात

पाटण | प्रतिनिधी | १३ जून २०२६ दौलतनगर येथे आयोजित अभ्यागत भेट व जनसंवाद कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व...

Page 48 of 335 1 47 48 49 335

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.