Sarthi Maharashtracha

Sarthi Maharashtracha

१५ दिवसांतच येवला–मनमाड रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांमुळे नागरिक संतप्त

प्रतिनिधी : येवला : लाखो रुपयांचा निधी खर्चून तयार करण्यात आलेल्या येवला–मनमाड रस्त्याच्या कामाची अवघ्या १५ दिवसांतच पोलखोल झाली आहे....

अमरावती जिल्ह्यात अवैध रेती तस्करांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; ४५.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त

अमरावती | प्रतिनिधी अमरावती जिल्ह्यात अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने विशेष मोहीम राबवत धडक कारवाई केली. या कारवाईत...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनावर आधारित ‘अजिंक्य योद्धा’ पुस्तकाचे नागपुरात प्रकाशन

नागपूर | प्रतिनिधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनप्रवासावर आधारित 'अजिंक्य योद्धा' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ५ जुलै २०२६ रोजी...

जतच्या आठवडी बाजारात वाहतूक कोंडी; नियोजनाच्या अभावामुळे नागरिक त्रस्त

जत | प्रतिनिधी जत शहरातील मंगळवारी भरणाऱ्या आठवडी बाजारादरम्यान वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या...

कोळगावच्या संजना पाटील यांच्या समाजसेवेचे सर्वत्र कौतुक; आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीला धाव

रायगड प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणे, रस्ते बंद होणे तसेच झाडे कोसळून वाहतूक...

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा

लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर पालघर | प्रतिनिधी : जव्हार तालुक्यातील हिरडपाडा आणि...

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार नियोजन व वेळेत कामांना प्राधान्य द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार नियोजन, वेळेत प्रशासकीय मान्यता आणि विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी यांना प्राधान्य देण्याचे निर्देश...

जळगावला आधुनिक आधार ग्राहकसेवा केंद्र; मुंबईच्या फेऱ्यांपासून नागरिकांची सुटका

जळगाव, दि.7 : आधार कार्डाशी संबंधित तक्रारींच्या निराकरणासाठी आता जळगावकरांना मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI)...

मान्सूनच्या दडीमुळे लातूर जिल्ह्यात खरीप पेरण्या रखडल्या; कर्जाच्या चिंतेत शेतकरी

शिरोळ | प्रतिनिधी राज्यात मान्सून दाखल होऊनही लातूर जिल्ह्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या मोठ्या प्रमाणावर खोळंबल्या आहेत....

विष्णू जिनिंग परिसरात कचरा टाकणाऱ्या व्यापाऱ्यांवर महापालिकेची कारवाई; ६,७०० रुपयांचा दंड वसूल

परभणी | प्रतिनिधी परभणी महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियानांतर्गत विष्णू जिनिंग परिसरातील बंद करण्यात आलेल्या कचरा कुंडीत पुन्हा कचरा टाकणाऱ्या व्यापाऱ्यांवर महापालिकेने...

Page 84 of 454 1 83 84 85 454

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.