Amol Shirke

Amol Shirke

🌸 कोकणातील प्रवासी बोटी रो रो सेवा या प्रवासी बोटी गणेश उत्सवात चालू होतील का 🌸 कारण असे की बोटी चालू होण्यामागे हेतू प्रवाशांच्या सेवेसाठी हा आहेच शिवाय वाहतुकीची कोंडी ही भरपूर प्रमाणात कोकणात येणाऱ्या जाणाऱ्यांची भरपूर वाढलेली आहे, शिवाय गाड्यांना जी गर्दी असते तिकीट मिळत नाही सणासुदींना अफाट गर्दी कोकणात दिसते, तेव्हा ही वाहतुकीची कोंडी व प्रवाशांचे हाल होऊ नये खास करून कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी व पर्यटकांसाठी हा जलवाहतूक मार्ग हा चांगला पर्याय आहे परंतु महाराष्ट्र शासनाने बंदर विकसित केलेली आहेत का, कोकणातली अनेक बंदर आहेत ती विकसित करण्यात यावी, ज्या बोटी कोकणात सोडण्यात येणार आहेत त्या बोटी सुसज्ज असणे अत्यंत आवश्यक आहे   आहे, प्रवाशी बोटी मध्ये सिक्युरिटी फार महत्त्वाची बाब आहे, व शासनाने यावर वेळीच लक्ष द्यावे, शिवाय गणपती उत्सवात पावसाचा जोर हा फार असतो समुद्राला उधाण असते  तेव्हा बोटी चालू करताना पाऊस गेल्यानंतर चालू करावे कारण समुद्राला उधाण असल्यामुळे प्रवाशांच्या सुखरूपतेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तेव्हा महाराष्ट्र शासनाने प्रवाशांच्या सुखरूप कसे गावाला येऊ शकतात या कोकणातील प्रवासी बोटीने त्याची काळजी घ्यावी. शक्यतो वादळ वाऱ्यात बोटी व्यवस्थित चालतील अशा  समुद्रात बोटी  कोकणात पाठवण्यात याव्या ही शासनाला नम्र विनंती. उदाहरणार्थ क्रूज सारख्या बोटी ज्या वादळ वाऱ्यात सुद्धा आणि उधाणाला सुद्धा प्रवाशांना सुखरूपतेने ने आन  करू शकतात अशा बोटी शासनाने कोकणात चालू कराव्यात 🌸 सारथी महाराष्ट्राचा अमोल शिर्के देवगड तालुका प्रतिनिधी 🌸७८२२००७४३१🌸

🌸 कोकणातील प्रवासी बोटी रो रो सेवा या प्रवासी बोटी गणेश उत्सवात चालू होतील का 🌸 कारण असे की बोटी चालू होण्यामागे हेतू प्रवाशांच्या सेवेसाठी हा आहेच शिवाय वाहतुकीची कोंडी ही भरपूर प्रमाणात कोकणात येणाऱ्या जाणाऱ्यांची भरपूर वाढलेली आहे, शिवाय गाड्यांना जी गर्दी असते तिकीट मिळत नाही सणासुदींना अफाट गर्दी कोकणात दिसते, तेव्हा ही वाहतुकीची कोंडी व प्रवाशांचे हाल होऊ नये खास करून कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी व पर्यटकांसाठी हा जलवाहतूक मार्ग हा चांगला पर्याय आहे परंतु महाराष्ट्र शासनाने बंदर विकसित केलेली आहेत का, कोकणातली अनेक बंदर आहेत ती विकसित करण्यात यावी, ज्या बोटी कोकणात सोडण्यात येणार आहेत त्या बोटी सुसज्ज असणे अत्यंत आवश्यक आहे आहे, प्रवाशी बोटी मध्ये सिक्युरिटी फार महत्त्वाची बाब आहे, व शासनाने यावर वेळीच लक्ष द्यावे, शिवाय गणपती उत्सवात पावसाचा जोर हा फार असतो समुद्राला उधाण असते तेव्हा बोटी चालू करताना पाऊस गेल्यानंतर चालू करावे कारण समुद्राला उधाण असल्यामुळे प्रवाशांच्या सुखरूपतेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तेव्हा महाराष्ट्र शासनाने प्रवाशांच्या सुखरूप कसे गावाला येऊ शकतात या कोकणातील प्रवासी बोटीने त्याची काळजी घ्यावी. शक्यतो वादळ वाऱ्यात बोटी व्यवस्थित चालतील अशा समुद्रात बोटी कोकणात पाठवण्यात याव्या ही शासनाला नम्र विनंती. उदाहरणार्थ क्रूज सारख्या बोटी ज्या वादळ वाऱ्यात सुद्धा आणि उधाणाला सुद्धा प्रवाशांना सुखरूपतेने ने आन करू शकतात अशा बोटी शासनाने कोकणात चालू कराव्यात 🌸 सारथी महाराष्ट्राचा अमोल शिर्के देवगड तालुका प्रतिनिधी 🌸७८२२००७४३१🌸

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.