अहिल्यानगर प्रतिनिधी – नाशिक नंतर कांद्याचे आगार समजले जाणारे अहिल्यानगर मध्ये कांद्याचे क्षेत्र हे 60% ने घटले असून लागवडी सुधा लेट आहे . त्या मुळे कांदा उत्पादनावर व कीटकनाशके विक्रीवर देखील परिणाम दिसून येणार आहे . जिल्ह्यात मागील वर्षी झालेल्या अतिरिक्त पावसामुळे ऊसाचे क्षेत्र वाढले आहे . तसेच गहू ह्या पिकाचे देखील क्षेत्र वाढले आहे .







