रिसोड_प्रतिनिधी
रिसोड शहरात नविन स्माटंऀ मिटर लावणे चालु आहे शहरात
काही भागात मिटर स्मार्ट मिटर बसविण्यास आले आहे काही ठिकाणी का नाही असा सवाल ,? विद्युत महामंडल नागरिकांनी कडुन
नागरिकांना योजना चा लाभ काय? आहे बिल नाही भरली तर लाईन बंद होणार शेतकरी व मजूरा करिता काय फायदा काय ?शहरी भागात रोजंदारी नाही शेती माला भाव नाही अनेक मजूराला काम नाही मिटरचे बिल नाही भरणा केल्यास लाईन बंद होणार अनेक नागरिकांना समस्या निर्माण झाली




