दिवसातून पाच ते सहा वेळा वीज खंडित,होती विद्युत महामंड विद्युत हलगर्जीपणा
रिसोड (प्रतिनिधी)
रिसोड शहर सध्या महावितरणच्या भोंग अंधारारात जात आहे. दिवसात तब्बल पांच ते सहा वेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी आणि लहान व्यावसायिक हैराण झाले आहेत.
शहरात ‘फॉल्ट” या नावाखाली सुरु असलेला महावितरण सहनशकीचा अंत पाहत आहे विशेष म्हणजे, काही भागांमध्ये तर काही मिनिटांच्या आराने वीज ये-जा होत असती धोक्यात आल्या आहेत., विजेची बिल भरम साठ बिले आणि विविध करांचा भुखंड सहन करत आहेत मात्र सुविधांच्या र पदरी पडत आहे ती फक्त अंधार, उकाडा आणि कायम गायब अशी संतप्त प्रतिक्रिया आता सर्वसामान्यांमधून उमटू लागली आहे.
र शहरातील नागरीकांना नागरिकांमध्ये कोणत्या प्रमाण सूचना न देता केव्हा लाईन बंद करतात होणान्या फॉल्टचे नेमके कारण कम? शहरातील केव्हा गायब होते वीज आहे का? कामकाजात नाही? असे अनेक प्रश्न आता उपस्थित करत आहेत.
हाल होत आहेत. व्यापाराचा व्यवहार होत असून सेवा, बैंकिंग, इंटरनेट आणि व्यावसाविक कामांवर परिणाम होत आहे. तरीही महावितरण प्रशासकडून का “फीला झाला आहे हे जुने उत्तर दिले जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
रिसोडकरांचा आता एकच सवाल आहे
“महावितरणचा हा अंधारमय कारभार नेमका किती दिवस सहन करायचा?”
आणि
“स्थानिक नेते आणि लोकप्रतिनिधी कायमस्वरूपी तोडगा काढण्यास्तती पुढे कधी येणार?”











