• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आसाराम नगर,यावल मधील गटारींचा प्रश्न तात्काळ सोडवा अन्यथा उपोषणास बसणार……

Rudra by Rudra
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
आसाराम नगर,यावल मधील गटारींचा प्रश्न तात्काळ सोडवा अन्यथा उपोषणास बसणार……
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

आसाराम नगर,यावल मधील गटारींचा प्रश्न तात्काळ सोडवा अन्यथा उपोषणास बसणार…….
रहिवाश्यांनी दिले मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांना निवेदन

साकळी दिनांक २८/०५/२०२६
(प्रतिनिधी आरिफ खान )

RelatedPosts

भालचंद्र कांबळे हल्ला प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी २९ रोजी उमरग्यात रास्ता रोको आंदोलन

एकता, सलोखा आणि देशप्रेमाचा संदेश देत वाशी शहरात ईद-उल-अजहा उत्साहात साजरी

पावसाळ्यापूर्वी कुटंगा-बैरागड रस्त्याचे काम पूर्ण करा; ग्रामस्थांची आक्रमक मागणी

यावल शहरातील आसाराम नगर परिसरातील गट क्रमांक ७०८ (प्लॉट नं. ४७ ते ५६) येथे गेल्या अनेक वर्षांपासून गटाराच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने रहिवाशांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात परिसरातील नागरिकांनी यावल नगर परिषद प्रशासनाला निवेदन देत १० दिवसांच्या आत समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. अन्यथा उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.


निवेदनानुसार, आमदार निधीतून गटार बांधकामासाठी निधी मंजूर होऊनही पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी दुसऱ्या गटारीशी जोडणी करण्यात आलेली नाही. परिणामी सांडपाणी एकाच ठिकाणी साचत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रहिवाशांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांपासून वारंवार पत्रव्यवहार आणि विनंत्या करूनही कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. नगर परिषदेकडून केवळ टँकरद्वारे पाणी काढण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली, मात्र समस्या अद्याप कायम आहे.

याबाबत मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना दिनांक २७/०५/२०२६ बुधवार रोजी निवेदन करण्यात आले असून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Tags: Aareef Khan
Previous Post

बादोल्यात रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा ५८ हजार रुपयांचा नोटाचा हार घालून अनोखा वाढदिवस साजरा

Next Post

लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंती निमित्त जागृति शुगर कडून सामाजिक उपक्रम

Related Posts

भालचंद्र कांबळे हल्ला प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी २९ रोजी उमरग्यात रास्ता रोको आंदोलन
ताज्या घडामोडी

भालचंद्र कांबळे हल्ला प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी २९ रोजी उमरग्यात रास्ता रोको आंदोलन

May 28, 2026
0
एकता, सलोखा आणि देशप्रेमाचा संदेश देत वाशी शहरात ईद-उल-अजहा उत्साहात साजरी
ताज्या घडामोडी

एकता, सलोखा आणि देशप्रेमाचा संदेश देत वाशी शहरात ईद-उल-अजहा उत्साहात साजरी

May 28, 2026
0
पावसाळ्यापूर्वी कुटंगा-बैरागड रस्त्याचे काम पूर्ण करा; ग्रामस्थांची आक्रमक मागणी
ताज्या घडामोडी

पावसाळ्यापूर्वी कुटंगा-बैरागड रस्त्याचे काम पूर्ण करा; ग्रामस्थांची आक्रमक मागणी

May 28, 2026
2
ताज्या घडामोडी

पत्नीच्या नातेवाईकांवर सरसकट गुन्हे दाखल करू नयेत : सुप्रीम कोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

May 28, 2026
6
जामखेड तालुक्यात थरकाप! विजेचा धक्का लागून दोन बैल जागीच ठार; पाच शेतकरी थोडक्यात बचावले
ताज्या घडामोडी

जामखेड तालुक्यात थरकाप! विजेचा धक्का लागून दोन बैल जागीच ठार; पाच शेतकरी थोडक्यात बचावले

May 28, 2026
2
आजरा तालुक्यात नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचा दिमाखदार सत्कार सोहळा
ताज्या घडामोडी

आजरा तालुक्यात नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचा दिमाखदार सत्कार सोहळा

May 28, 2026
28
Next Post
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंती निमित्त जागृति शुगर कडून सामाजिक उपक्रम

लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंती निमित्त जागृति शुगर कडून सामाजिक उपक्रम

ताज्या बातम्या

भालचंद्र कांबळे हल्ला प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी २९ रोजी उमरग्यात रास्ता रोको आंदोलन

भालचंद्र कांबळे हल्ला प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी २९ रोजी उमरग्यात रास्ता रोको आंदोलन

May 28, 2026
एकता, सलोखा आणि देशप्रेमाचा संदेश देत वाशी शहरात ईद-उल-अजहा उत्साहात साजरी

एकता, सलोखा आणि देशप्रेमाचा संदेश देत वाशी शहरात ईद-उल-अजहा उत्साहात साजरी

May 28, 2026
पावसाळ्यापूर्वी कुटंगा-बैरागड रस्त्याचे काम पूर्ण करा; ग्रामस्थांची आक्रमक मागणी

पावसाळ्यापूर्वी कुटंगा-बैरागड रस्त्याचे काम पूर्ण करा; ग्रामस्थांची आक्रमक मागणी

May 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In