• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नालासोपाऱ्यात नाळेसफाई कामांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप; पावसामुळे शहर जलमय

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 4, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

नालासोपारा | प्रतिनिधी

वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील नालासोपारा शहरात नाळेसफाईच्या कामांमध्ये ठेकेदारांकडून कथितपणे कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहेत. आज झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

RelatedPosts

केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नातून भुसावळ ते पंढरपूर विशेष आषाढी रेल्वे

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कचरा टाकणे व जाळणे तात्काळ बंद करा

मांडवी एक्सप्रेसमधून धावत्या रेल्वेतून उडी; महिलेचा मृत्यू, पुरुष व दीड वर्षांचे बालक गंभीर जखमी

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नाळेसफाईसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो. मात्र प्रत्यक्षात अनेक नाले गाळाने भरलेले असून प्रभावी साफसफाई झालेली दिसून येत नाही. परिणामी, मुसळधार पावसात पाणी वाहून जाण्याऐवजी रस्ते, घरे आणि दुकाने पाण्याखाली जात असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.

या परिस्थितीमुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान होत असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच साचलेल्या पाण्यामुळे आरोग्याच्या समस्याही निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नाळेसफाईच्या कामांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदारांची जबाबदारी निश्चित करावी, तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, यासंदर्भात वसई-विरार शहर महानगरपालिकेची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

Tags: Mahendra Kolambe
Previous Post

केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नातून भुसावळ ते पंढरपूर विशेष आषाढी रेल्वे

Related Posts

Blog

केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नातून भुसावळ ते पंढरपूर विशेष आषाढी रेल्वे

July 4, 2026
0
Blog

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कचरा टाकणे व जाळणे तात्काळ बंद करा

July 4, 2026
11
Blog

मांडवी एक्सप्रेसमधून धावत्या रेल्वेतून उडी; महिलेचा मृत्यू, पुरुष व दीड वर्षांचे बालक गंभीर जखमी

July 4, 2026
7
Blog

आजच्या उच्चशिक्षित तरुण-तरुणींची मानसिकता आणि स्वावलंबनाची गरज

July 4, 2026
31
Blog

मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट; अंबरनाथमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

July 4, 2026
7
Blog

अलिबाग : नवेदार कोळगाव येथील गावठाण जागेवरील वाढीव RCC बांधकाम हटविण्यात आले

July 4, 2026
43

ताज्या बातम्या

नालासोपाऱ्यात नाळेसफाई कामांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप; पावसामुळे शहर जलमय

July 4, 2026

केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नातून भुसावळ ते पंढरपूर विशेष आषाढी रेल्वे

July 4, 2026

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कचरा टाकणे व जाळणे तात्काळ बंद करा

July 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In