पाऊस नसल्यामुळे पिक पाण्या वाचून भुई सपाट होत चालली आहेत
त्यातून दुसरं संकट म्हणजे लाईट लोड शेडिंग होत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे शेतकऱ्यांना काही समजना सध्या हाय पाणी ते तासभर चालत आहे मोटर चालवण्यासाठी लाईट शोधून सुद्धा मिळेना
पिण्याचे पाण्याची सध्या परिस्थिती वाईट होत चालली आहे
निम्म्या तालुक्यांमध्ये उजनीच पाणी असल्यामुळे परिस्थिती थोडी बरी आहे पण उजनीच कॅनल पट्टा सोडला तर भयान अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.





