प्रतिनिधी:- कल्याण करपे
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अंदुर शाखेच्या वतीने बारावी बोर्डाचे परीक्षा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे त्यानिमित्त जवाहर महाविद्यालयाच्या मेन गेटच्या समोर विद्यार्थ्यांना साखर वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी शहर मंञी करण हागलगुंडे ,सोमनाथ पोतदार, रवी टिळेकर,समर्थ हिप्परगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post